"मिठाचा सत्याग्रह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
उपविभाग
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २:
[[महात्मा गांधी|महात्मा गांधीं]]<nowiki/>च्या नेतृत्वाखाली [[भारतीय स्वातंत्र्यलढा|भारतीय स्वातंत्र्यलढ्यादरम्यान]], झालेला '''मिठाचा सत्याग्रह''' हा, भारतातील तत्कालीन ब्रिटिश शासनाने मिठासारख्या जीवनावश्यक गोष्टीवर लावलेल्या कराच्या विरोधात इ.स. १९३० साली घडलेला सत्याग्रह होता. यालाच दांडी सत्याग्रह असेही म्हणतात.
 
१४ फेब्रुवारी १९३० रोजी गांधीजींच्याभारतीय नेतृत्वाखालीराष्ट्रीय सविनयकॉंग्रेसने कायदेभंगाचाजनतेला आदेशगांधीजींच्या भारतीयनेतृत्वाखाली राष्ट्रीयसविनय कॉंग्रेसनेकायदेभंग जनतेलाकरण्याचा आदेश दिला. मिठाचा सत्याग्रह याच चळवळीचा भाग होता.
 
== पार्श्वभूमी ==
[[दांडी]] या (सध्याच्या गुजरात राज्यातील) समुद्रकिनारी असलेल्या गावातील स्थानिक लोकांचा समुद्राच्या पाण्यापासून [[मीठ]] तयार करण्याचा पारंपरिक व्यवसाय होता.ब्रिटीशब्रिटिश सरकारने मीठावरमिठावर कर बसवला. आणि समुद्राच्या पाण्यापासून मीठ तयार करण्याचे काम बेकायदेशीर म्हणून जाहीर केले. हे काम बंद पाडण्यासाठी बळाचा वापर सुद्धावापरसुद्धा केला. या दडपशाही विरोधात '''कर भरण्यास नकार''' आणि '''अहिंसक लढा''' या मार्गाने आंदोलन करण्याचे ठरले.
 
== दांडी यात्रा आणि सत्याग्रह ==
मिठाच्या सत्याग्रहाची सुरुवात दांडी यात्रेने झाली. ही दांडी यात्रेचीयात्रा सुरुवात(मोर्चा) [[साबरमती आश्रम|साबरमती आश्रमा]]<nowiki/>पासून १२ मार्च, इ.स. १९३० लारोजी सुरू झाली.दांडी यात्रा जसजशी पुढे निघाली, तसतशी सहभागी लोकांची गर्दी वाढतच गेली. ही यात्रा २४ दिवस चालली आणि तिच्यातील लोक ३८५ कि.मी.पर्यंत चाललीपायी चालले. यात्रा दांडी येथे समुद्रकिनारी ६ एप्रिल, इ.स. १९३० ला१९३०ला पोहोचली. त्या दिवशी जेव्हा सकाळी साडे सहा वाजता गांधीजींनी चिमूटभर मीठ उचलून कायदेभंग केला, तेव्हा कायदेभंगाच्या मोठ्या प्रमाणावरील चळवळीची ती सुरुवातच ठरली. दांडीनंतर गांधीजी मीठ बनवत आणि सभांमध्ये भाषणे करत ते [[समुद्र]] किनाऱ्याने दक्षिणेकडे जात राहिले. दांडीच्या दक्षिणेला २५ मैलांवर धारासनाअसलेल्या धारासणा या ठिकाणी मिठाचा [[सत्याग्रह]] आंदोलन करण्याचे कॉंग्रेस पक्षाने ठरवले. दांडी यात्रा आणि [[धारासनाधारासणा]] येथील [[सत्याग्रह]] यामुळे सर्व जगाचे लक्ष [[भारताचा स्वातंत्र्यलढा|भारतीय स्वातंत्र्यलढ्या]]<nowiki/>कडे वेधले गेले.
 
मिठाचा सत्याग्रह म्हणजे असहकार चळवळीचा एक भाग होता. प्रत्यक्षात मिठावरचा कर हे केवळ निमित्त होते. गांधींना त्या मिषाने लोकसंघटन आणि लोकजागृती साधायची होती.