"मिठाचा सत्याग्रह" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
→पार्श्वभूमी: माहितीत भर घातली. |
दुवे जोडले. खूणपताका: दृश्य संपादन nowiki ? |
||
ओळ ५:
== पार्श्वभूमी ==
[[दांडी]] या (सध्याच्या गुजरात राज्यातील) समुद्रकिनारी असलेल्या गावातील स्थानिक लोकांचा समुद्राच्या पाण्यापासून [[मीठ]] तयार करण्याचा पारंपरिक व्यवसाय होता.ब्रिटीश सरकारने मीठावर कर बसवला. आणि समुद्राच्या पाण्यापासून मीठ तयार करण्याचे काम बेकायदेशीर म्हणून जाहीर केले.हे काम बंद पाडण्यासाठी बळाचा वापर सुद्धा केला.या दडपशाही विरोधात '''कर भरण्यास नकार''' आणि '''अहिंसक लढा''' या मार्गाने आंदोलन करण्याचे ठरले.मिठाच्या सत्याग्रहाची सुरुवात दांडी यात्रेने झाली.दांडी यात्रेची सुरुवात [[साबरमती
मिठाचा सत्याग्रह म्हणजे असहकार चळवळीचा एक भाग होता. प्रत्यक्षात मिठावरचा कर हे केवळ निमित्त होते. गांधींना त्या मिषाने लोकसंघटन आणि लोकजागृती साधायची होती.
|