"मिठाचा सत्याग्रह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎पार्श्वभूमी: माहितीत भर घातली.
दुवे जोडले.
ओळ ५:
 
== पार्श्वभूमी ==
[[दांडी]] या (सध्याच्या गुजरात राज्यातील) समुद्रकिनारी असलेल्या गावातील स्थानिक लोकांचा समुद्राच्या पाण्यापासून [[मीठ]] तयार करण्याचा पारंपरिक व्यवसाय होता.ब्रिटीश सरकारने मीठावर कर बसवला. आणि समुद्राच्या पाण्यापासून मीठ तयार करण्याचे काम बेकायदेशीर म्हणून जाहीर केले.हे काम बंद पाडण्यासाठी बळाचा वापर सुद्धा केला.या दडपशाही विरोधात '''कर भरण्यास नकार''' आणि '''अहिंसक लढा''' या मार्गाने आंदोलन करण्याचे ठरले.मिठाच्या सत्याग्रहाची सुरुवात दांडी यात्रेने झाली.दांडी यात्रेची सुरुवात [[साबरमती आश्रमापासूनआश्रम|साबरमती आश्रमा]]<nowiki/>पासून १२ मार्च, इ.स. १९३० ला झाली.दांडी यात्रा जसजशी पुढे निघाली, तसतशी सहभागी लोकांची गर्दी वाढतच गेली.ही यात्रा २४ दिवस आणि ३८५ कि.मी. चालली व दांडी येथे समुद्रकिनारी ६ एप्रिल, इ.स. १९३० ला पोहोचली. त्या दिवशी जेव्हा सकाळी साडे सहा वाजता गांधीजींनी चिमूटभर मीठ उचलून कायदेभंग केला, तेव्हा कायदेभंगाच्या मोठ्या प्रमाणावरील चळवळीची ती सुरुवातच ठरली.दांडीनंतर गांधीजी मीठ बनवत आणि सभांमध्ये भाषणे करत [[समुद्र]] किनाऱ्याने दक्षिणेकडे जात राहिले.दांडीच्या दक्षिणेला २५ मैलंवरमैलांवर धारासना या ठिकाणी [[सत्याग्रह]] आंदोलन करण्याचे कॉंग्रेस पक्षाने ठरवले. दांडी यात्रा आणि [[धारासना]] येथील [[सत्याग्रह]] यामुळे सर्व जगाचे लक्ष [[भारताचा स्वातंत्र्यलढा|भारतीय स्वातंत्र्यलढ्याकडेस्वातंत्र्यलढ्या]]<nowiki/>कडे वेधले गेले.
मिठाचा सत्याग्रह म्हणजे असहकार चळवळीचा एक भाग होता. प्रत्यक्षात मिठावरचा कर हे केवळ निमित्त होते. गांधींना त्या मिषाने लोकसंघटन आणि लोकजागृती साधायची होती.