"लाला लजपत राय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
सुधारणा
ओळ २९:
'''लाला लजपत राय''' ([[पंजाबी भाषा|पंजाबी]]: ਲਾਲਾ ਲਾਜਪਤ ਰਾਏ) ([[जानेवारी २८]], [[इ.स. १८३६]] - [[नोव्हेंबर १७]], [[इ.स. १९२८]]) हे [[पंजाबी]], [[भारतीय]] राजकारणी व लेखक होते. [[भारतीय स्वातंत्र्यलढा|भारतीय स्वातंत्र्यलढ्यात]] त्यांनी मोलाचे योगदान दिले. त्यांना पंजाब केसरी असे म्हणतात.
 
लाला लजपत राय, [[लोकमान्य बाळ गंगाधर टिळक]] आणि [[विपिनचंद्रबिपिनचंद्र पाल]] यांनाया त्रयीला लाल-बाल-पाल म्हणत.
 
== सुरुवातीचे जीवन ==
ओळ ३६:
१८७० च्या दशकाच्या उत्तरार्धात त्यांच्या वडलांची बदली रेवरी येथे झाली. तेथील सरकारी उच्च माध्यमिक शाळेत लजपत रायांचे सुरुवातीचे शिक्षण झाले.
 
सुरुवातीच्या आयुष्यात राय यांचे उदारमतवादी विचार आणि हिंदुत्वावरील त्यांचा विश्वास त्यांचे वडील आणि अतिशय धार्मिक आई यांच्यामुळे तयार झाला. १८८० मध्ये, लजपत रायांनी कायद्याचा अभ्यास करण्यासाठी [[लाहोर]] येथील सरकारी महाविद्यालयात प्रवेश घेतला. येथेच ते देशभक्त आणि भविष्यातील स्वातंत्र्यसैनिक लाला हंस राज आणि पंडित गुरु दत्त यांच्या संपर्कात आले.लाहोर मध्ये शिकत असताना स्वामी [[दयानंद सरस्वती|दयानंद सरस्वतीं]]<nowiki/>च्या हिंदू सुधारणा चळवळीचा प्रभाव त्यांच्यावर पडला आणि ते आर्यसमाजाचे सदस्य बनले.