"राजेंद्र प्रसाद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
मजकुराची पुर्रचना केली
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{माहितीचौकट राष्ट्रपती
| सन्मानवाचक पूर्वप्रत्यय = डॉ.
| नाव = राजेंद्र प्रसादराजेंद्रप्रसाद
| सन्मानवाचक प्रत्यय =
| चित्र = Rajendra Prasad (Indian President), signed image for Walter Nash (NZ Prime Minister), 1958 (16017609534).jpg
ओळ १७:
| जन्मस्थान=जेरादेई, [[बंगाल प्रांत]], [[ब्रिटिश भारत]] (आजचा [[बिहार]])
| मृत्युदिनांक=[[फेब्रुवारी २८]], [[इ.स. १९६३]]
| मृत्युस्थान=[[पटनापाटणा]]
| पक्ष=[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
| पत्नी=राजवंशी देवी
ओळ २४:
| पुरस्कार = [[भारतरत्न]]
|}}
'''डॉ. राजेंद्रराजेंद्रप्रसाद प्रसादसहाय''' (जन्म : ३ डिसेंबर १८८४; -मृत्यू : २८ फेब्रुवारी १९६३) हे स्वतंत्र [[भारत|भारताचे]] पहिले राष्ट्रपती होते. त्यांनी सन १९५० ते १९६२ या काळात भारतीयभारताच्या राष्ट्रपती हेराष्ट्रपतीचे पद भूषविले.
व्यवसायाने वकील असलेले डॉ. प्रसादराजेंद्रप्रसाद, [[बिहार]] भागामधील एक प्रमुख नेते होते. ते [[भारताचा स्वातंत्र्यलढा|भारताच्या स्वातंत्र्यलढ्यादरम्यान]] [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस पक्षात]] सामील झाले व [[बिहार]]मधील एक प्रमुख राजकीय नेते बनले. [[महात्मा गांधी|महात्मा गांधींचे]] समर्थक असलेल्या प्रसादराजेंद्रप्रसाद ह्यांना ब्रिटिश सरकारने १९३१ मधील [[मिठाचा सत्याग्रह]] व १९४२ मधील [[भारत छोडो आंदोलन|भारत छोडो आंदोलनादरम्यान]] तुरुंगात डांबले होते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर २६ जानेवारी १९५० रोजी भारताने नवीन [[भारताचे संविधान|संविधानाचा]] स्वीकार केला व राजेंद्र प्रसादांचीराजेंद्रप्रसादांची भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवड केली गेली. ह्या पदावर ते १२ वर्षे राहिले.<ref>{{स्रोत बातमी|शीर्षक=डॉ. राजेंद्र प्रसादराजेंद्रप्रसाद घेत निम्मेच वेतन|दुवा=http://www.lokmat.com/national/dr-rajendra-prasad-taking-half-salary/|अॅक्सेसदिनांक=७ ऑगस्ट २०१८|प्रकाशक=लोकमत|दिनांक=९ जानेवारी २०१७}}</ref>
 
== संदर्भ आणि नोंदी ==