"महदंबा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
छो सांगकाम्या_द्वारे_सफाई |
||
ओळ ५६:
==व्यतिगत माहिती==
महादाईसा यांचे जीवन विलक्षण होते. बालविधवा ते विद्वान संन्यासिनी, कवयित्री असा प्रवास तिने केला. महादाईसाचे घराणे तसे विद्वानांचेच होते. त्या काळातील रीतीप्रमाणे त्यांचे लग्न लहान वयातच झाले. परंतु पतीचे लवकर निधन झाल्याने वैधव्य आले. ती वडिलांकडे परत आली. भक्तिमार्गाची व परमार्थाची त्यांना ओढ होती. परमार्थाच्या ओढीने प्रथम त्या दादोसाच्या शिष्या झाल्या. त्याच काळात श्री चक्रधर स्वामींनी महानुभव पंथाची स्थापना केली. श्री चक्रधर स्वामींनी सर्व पुरुषांना आणि स्त्रियांना आपल्या पंथात सहभागी करून घेतले. महानुभाव पंथ हा संन्यासाला प्राधान्य देणारा पंथ होता.<ref>{{स्रोत पुस्तक|
== काव्ये ==
|