पाण्याचे आपल्या जीवनात अनन्य साधारण महत्व आहे. पाणी हे आपले जीवन आहे. पृथ्वीची निर्मितीच मुळात पाण्याप्सूनपाण्यापासून झाली आहे असअसे बोलले जात. आजकाल पाण्याचा खूप अपव्यय होताना आपल्याला दिसून येत आहे. सरकार रेदिओ , दूरदर्शन मार्फत पाण्याच्या काटकसरी बाबत जनजागृती करत असले तरी लोक ऐकून बघून सोडून देतात किवा फार थोडे लोक असतात जे पाण्याची बचत करताना दिसतात. आपण पुढच्या पिढीचा विचार करायला पहिजे त्यांचासाठी आपण आत्ता पाण्याची बचत केली तर पुढे होणारे दुष्परिणाम टाळले जातील.
बोलल जात. आजकाल पाण्याचा खूप अपव्यय होताना आपल्याला दिसून येत आहे. सरकार रेदिओ , दूरदर्शन मार्फत पाण्याच्या काटकसरी बाबत जनजागृती करत असले तरी लोक ऐकून बघून सोडून देतात किवा फार थोडे लोक असतात जे पाण्याची बचत करताना दिसतात. आपण पुढच्या पिढीचा विचार करायला पहिजे त्यांचासाठी आपण आत्ता पाण्याची बचत केली तर पुढे होणारे दुष्परिणाम टाळले जातील.