"बसंती देवी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
संतोष दहिवळ (चर्चा | योगदान) No edit summary |
छो Bot: Changing template: Cite book |
||
ओळ १:
'''बसंती देवी''' ([[२३ मार्च]], [[इ.स. १८८०]] - [[इ.स. १९७४]]) भारतात ब्रिटिश काळात एक भारतीय स्वातंत्र्य कार्यकर्त्या होत्या. त्या ''देशबंधू'' [[चित्तरंजन दास]] यांच्या पत्नी होत्या. १९२१ साली दासाना अटक केल्यानंतर व १९२५ साली त्यांच्या मृत्यूनंतर, बसंती देवींनी विविध हालचालीं मधे सक्रिय भाग घेतला तसेच स्वातंत्र्योत्तर सामाजिक कार्य चालू ठेवले. १९७३ मध्ये त्यांना [[पद्मविभूषण]] प्रदान केले गेले.
बसंती देवींचा जन्म २३ मार्च १८८० रोजी झाला. त्यांचे वडील बद्रीनाथ हलदर ब्रिटिश राजवटीच्या अंतर्गत [[आसाम राज्य|आसाम राज्याचे]] दिवाण (आर्थिक मंत्री) होते. त्यानी लॉरेटो हाऊस, [[कोलकाता]] येथे अभ्यास केला व सतरा वयाच्या असताना चित्तरंजन दास यांच्याशी विवाह केला.<ref>{{
{{संदर्भनोंदी}}
|