"भारतीय तंत्रज्ञान संस्था" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Changing template: Cite web
छो Bot: Changing template: Cite news
ओळ ३६:
युद्धानंतरच्या काळात औद्योगिक विकासासाठी "उच्च तांत्रिक संस्था" स्थापन करण्याचा विचार हे त्या समितीचे काम होते. नलीनी रंजन सरकार यांच्या अध्यक्षतेखाली त्या २२ सदस्य असलेल्या समितीने अशा प्रकारच्या संस्था भारताच्या वेगवेगळ्या भागात स्थापन कराव्यात अशी शिफारस केली.
 
पहीली भारतीय तंत्रज्ञान संस्था ही खडगपूरमधल्या हिजली प्रतिबंध शिबिराच्या जागेवर मे १९५० मध्ये उघडण्यात आली. १९५१ मध्ये याठिकाणी पहील्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेची स्थापना झाली. <ref>{{Citeस्रोत newsबातमी|url=https://www.indiatimes.com/news/india/inaugurated-in-kharagpur-in-1951-the-first-indian-institute-of-technology-turns-66-today-328052.html|title=Inaugurated In Kharagpur In 1951, The First Indian Institute Of Technology Turns 66 Today|work=indiatimes.com|access-date=2017-12-18|language=en}}</ref> १५ सप्टेंबर १९५६ रोजी [[भारतीय संसद|भारतीय संसदेने]] भारतीय तंत्रज्ञान संस्था (खडगपूर) कायद्यानुसार तिला राष्ट्रीय महत्त्वाची संस्था म्हणून जाहीर केलं. १९५६ साली आयआयटी खडगपूरच्या पहिल्या पदवीदान समारंभात भारताचे पहिले [[भारताचे पंतप्रधान|पंतप्रधान]] [[जवाहरलाल नेहरू]] आपल्या भाषणात म्हणाले:<ref name="Nehru speech">{{संकेतस्थळ स्रोत
| last = Kharagpur
| first = Indian Institute of Technology