"नर्गीस दत्त" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नर्गिस दत्त ला असणारे पुनर्निर्देशन हटविले
खूणपताका: पुनर्निर्देशन हटविले
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २१:
| वडील_नाव =
| आई_नाव =
| पती_नाव = सुनील दत्त
| पत्नी_नाव =
| अपत्ये = संजय दत्त
ओळ २७:
| तळटिपा =
}}
'''नर्गीस दत्त''' तथा '''फातिमा रशीद''' ([[१ जून]], [[इ.स. १९२९]] - [[३ मे]], [[इ.स. १९८१]]) ही एकभारतीयएक भारतीय हिंदी चित्रपट अभिनेत्री होती. हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीची नायिका म्हणून नर्गीसचा उल्लेख होतो. तिने चित्रपटसृष्टीत पदार्पण बाल कलाकार म्हणून १९३५मध्ये [[तलाश-ए-इश्क]] या सिनेमाने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले, तर अभिनेत्री म्हणून कारकिर्दीस सुरुवात १९४२ साली [[तमन्ना (१९४२ चित्रपट)|तमन्ना]] या चित्रपटाने केली. तेव्हापासून सालापासून ते १९६०च्या दशकापर्यंत वीस वर्षांच्या कारकिर्दीत नर्गीसने अनेक सिनेमांतून कामे केली. त्यातील अनेक चित्रपटांत तिचे नायक सिनेनिर्माता [[राज कपूर]] होते.
 
[[मदर इंडिया]] या चित्रपटातील राधाच्या भूमिकेसाठी तिला [[फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार]] मिळाला. त्यानंतर एक वर्षात या चित्रपटातील आपल्या सहकलाकार सुनील दत्तशी लग्न करून नर्गीस दत्तने चित्रपटअभिनयातूनचित्रपट अभिनयातून निवृत्ती घेतली. त्यानंतर तिने [[रात और दिन (चित्रपट)|रात और दिन]] सारख्या चित्रपटांत अपवादानेच अभिनय केला. या चित्रपटासाठी तिला [[राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट अभिनेता|सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा]] पुरस्कार मिळाला.
 
{{विस्तार}}