"शालिनी पाटील" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Maya salve (चर्चा | योगदान) No edit summary |
पवार हे या राज्याचे आदरणीय व्यक्ती आहेत त्यामुळे पहिल्या लेखात कोणीतरी अज्ञानाताने त्यांच्याविषयी चूकीची माहिती नंतर टाकली ती माहिती वगळली आहे. - गणेश ऊर्फ हर्षवर्धन गोडसे यादवराव. खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
||
ओळ १:
'''शालिनीताई पाटील'''
-हर्षवर्धन ऊर्फ गणेश गोडसे -यादवराव , अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य विद्यार्थी परिषद .
[[मराठा साम्राज्य|मराठा]] समाजाला आरक्षण मिळावे यासाठी पहिली आवाज उठवणारी राजकारणी व्यक्ती म्हणजे डाॅ. शालिनीताई पाटील.
Line १० ⟶ १२:
* एकेकाळी महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंञी कोण होईल तेव्हा शालिनीताई पाटील एवढेच नाव जास्त चर्चेत होते.
*महाराष्ट्रातील लोभी राजकारणींनी आपल्या खुर्चीसाठी शालिनीताईंना मराठा आरक्षण वगैरे मुद्दूयांना कधीच साथ न देता बाजूला केले.
* सध्यता ताई वसंतदादाच्या दूसर्या पत्नी होत्या हे खरे आहे , राजकारणात टिका करायला कोण कमीच नसते तेच ताईंच्या बाबतीत घडले. यात कोणीच कमी पडले नाही ,काहीनी दोन तीन नवरे वाली बाई म्हणू लागले हे चुकीचे होते. ताईंचा प्रथम विवाह एक विद्ववान न्यायाधीशासोबत झाला होता माञ ते लग्नानंतर काहीच दिवसात गेल्याने ताई ऐन तारूण्यात विधवा व एकाकी झाल्या. त्या काळात महिला जास्त सुशिक्षित नसायच्या माञ ताई त्या काळात बॅरिस्टर झालेल्या व कायदा निष्णात होत्या.पुढे ताईंना मुंबई मंञालयात नोकरी लागली पुढे त्या मुख्यमंञी वसंतदादांच्या त्या पीए झाल्या. वसंतदादा व शालिनीताई यांनी विधवा पुर्नविवाह मोहिम त्या काळात राबवत त्यांनी विवाह केला, आषाढी एकादशीस पंढरपूरच्या पांडुरंगाच्या महापुजेस मुख्यमंञी वसंतदादा सोबत पत्नी म्हणून शालिनीताईच असायच्या याचा
*पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी एकेकाळी काॅग्रेस ची महाराष्ट्राची धूरा ताईंवर सोपवली होती स्व.यशवंतराव चव्हाणही ताईंना आदराने मान द्यायचे
* शरद पवार व शालिनीताई यांचे हाडामासाचे वैर होते हे सार्या महाराष्ट्रातील जनतेला सर्वज्ञात आहे. ताई मराठा आरक्षणी ठाम होत्या म्हणून एकेकाळी शरद पवारांनी ताईंना पक्षाबाहेर काढले होते. याचा इतिहास असा आहे की - मुख्यमंञी वसंतदादा पाटील यांच्या मंञीमंडळात शरद पवार हे एक
* शालिनीताई पाटील मंञी व आमदार म्हणून एक सक्षम लोकप्रतिनिधी म्हणून सदैव प्रसिद्ध होत्या.
*
*ताईना राजकारणात या मुद्दाशी एकाकी पडल्या
*माञ सक्रिय राजकारणात सातारचे उदयनराजे भोसले नी शालिनीताईना मातेसमान दर्जा देत सदैव साथ दिली.
|