हीनयान पंथाच्या उपासकांनी इसवी सन दुस-यादुसऱ्या शतकात डोंगर खोदून विहार आणि चैत्य निर्माण करण्यास सुरुवात केली. या कालापासून इसवी सनाच्या दुस-या शतकापर्यंतकाळानंतरच भारतात पुण्याजवळ भाजे, कोंडाणे, कार्ले तसेच जुन्नर, बेडसे, अजिंठा (लेणे ९ व १०), नाशिक अशा ठिकाणी चैत्यगृहे निर्माण झाली.<ref name=":1" />