"राम गणेश गडकरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
वडिलांचे नाव
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २२:
| प्रभावित =
| पुरस्कार =
| वडील_नाव = गणेश वासुदेव गडकरी
| आई_नाव =सरस्वतीबाई गणेश गडकरी
| पती_नाव =
ओळ ४१:
 
== जीवन ==
गडकरींचा जन्म [[मे २६]], [[इ.स. १८८५]] रोजी तत्कालीन [[मुंबई प्रांत|मुंबई प्रांतातील]] [[नवसारी]] येथे झाला. वयाच्या सहाव्या वर्षीच त्यांचे वडील निवर्तले. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांचा धाकटा भाऊ गोविंदही अकालीच मरण पावला. या कौटुंबिक धक्क्यांतून सावरताना गडकरींचे कुटुंब [[पुणे|पुण्यात]] स्थायिक झाले. गडकर्‍यांचेगडकऱ्यांचे शालेय शिक्षण पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूलस्कूलमध्ये व त्यानंतरचे शिक्षण [[फर्ग्युसन महाविद्यालय]]ात झाले.
 
महाविद्यालयात शिकत असताना मित्राच्या ओळखीने गडकरी '[[किर्लोस्कर नाटक मंडळी]]'त दाखल झाले. या किर्लोस्कर नाटक मंडळीने चालवलेल्या ''रंगभूमी'' नावाच्या मासिकातून, तसेच [[शिवराम महादेव परांजपे]] यांच्या [[काळ (वृत्तपत्र)|काळ]] वृत्तपत्रातून व [[हरीभाऊहरिभाऊ आपटे|हरीभाऊहरिभाऊ आपट्यांच्या]] 'करमणूक' नियतकालिकातून ते कविता, लेख लिहू लागले. कवितााकविता व लेखांसोबतच ते नाट्यलेखनही करू लागले.
 
==नाटके==
गडकर्‍यांच्यागडकऱ्यांच्या अनेक नाटकांची नावे ही पाच अक्षरीच आहेत. त्यांची नाटके हा आजही अनेकांच्या अभ्यासाचा विषय आहे. भावबंधन, एकच प्याला यांसारख्या नाटकांची तर आजही एव्हरग्रीन म्हणून जाहिरात केली जाते. वेड्याचा बाजार आणि राजसंन्यास ही त्यांची नाटके मात्र अपूर्ण राहिली. गडकरी दीर्घायुषी झाले असते ती नाटके तर पूर्ण झालीच असती पण आणखी काही नव्या नाटकांचीही त्यात भर पडली असती. मराठीचे शेक्सपियर असा त्यांचा सार्थ उल्लेख होतो तो मुख्यत्वे नाटकांसाठीच. नुसती नाटकेच नाहीत तर त्यांची सुधाकर, सिंधू, तळीराम, घनश्याम, लतिका वगैरे पात्रेही अजरामर झाली आहेत. काळ बदलला, खरे तर गडकर्‍यांनीगडकऱ्यांनी हाताळलेले दारूबंदीसारखे विषयही कालबाह्य झाले, पण गडकर्‍यांचीगडकऱ्यांची नाटके सदाहरित राहिली याचे श्रेय त्या देवदुर्लभ अशा लेखणीलाच द्यायला हवे.
 
* [[एकच प्याला]]
ओळ ५८:
 
==काव्य==
[[वाग्वैजयंती]] हा गडकरींचा एकमेव [[काव्यसंग्रह]] आहे. यात [[मुक्तछंद|मुक्तच्‍छंदापासून]] ते [[छंदबद्ध कविता|छंदबद्ध कवितेपर्यंत]], आणि चार ओळींच्या कवितेपासून ते दहा पाने भरतील एवढ्या दीर्घकवितांपर्यंत अनेक प्रकार त्यांनी त्यात हाताळले आहेत. ते कवितांची पार्श्वभूमी एखाद-दुसर्‍यादुसऱ्या परिच्छेदात सांगून नंतर कविता सादर करीत. आपले लहान बालक मृत्युशय्येवर असतानाची मातेची मनःस्थिती ''राजहंस माझा निजला'' ह्या कवितेत गडकर्‍यांनी मांडलेली आहे. त्या कवितेच्या प्रस्तावनेचा तो परिच्छेद वाचला की कवितेत शिरण्याची एक विशिष्ट मनःस्थिती तयार होते. कवितालेखनासाठी गडकर्‍यांनीगडकऱ्यांनी [[गोविंदाग्रज]] हे टोपण नाव घेतले होते.
 
==विनोदी लेखन==
गडकर्‍यांचेगडकऱ्यांचे विनोदी लेखन त्यांच्या संपूर्ण बाळकराम ह्या पुस्तकात एकत्रितपणे मिळते. [[नाट्यछटा|नाट्यछटेपासून]] ते [[संवाद]] आणि [[विडंबन|विडंबनापर्यंत]] विविध प्रकारांतून गडकर्‍यांनी विनोद हाताळला. संपूर्ण बाळकरामचे पानन्‌पान खरोखरीच उच्च अभिरुचीच्या हास्यरसाची निर्मिती करणारे आहे. राम गणेश गडकर्‍यांनीगडकऱ्यांनी 'मासिक मनोरंजन'मध्ये 'बाळकराम' ह्या टोपण नावाने विपुल लेखन केले. पुढे त्यांतील काही लेखांचा संग्रह 'रिकामपणची कामगिरी' ह्या नावाच्या पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाला.
 
==अन्य साहित्य==
नाटके, काव्य आणि विनोदी लेखन ह्या तीन मुख्य प्रकारांच्या बाहेर वर्गीकरण करावे लागेल असे लेखन अन्य साहित्य ह्या विभागात समाविष्ट केले आहे. चिमुकली इसापनीती हे गडकर्‍यांचेगडकऱ्यांचे सर्वांत छोटे म्हणजे जेमतेम दहा पानांचे पुस्तक बालकांसाठी आहे. त्यात मुलांसाठी इसापनीतीतील गोष्टी आहेत. या पुस्तकांच्या कथालेखनाचे वैशिष्ट्य असे की, गडकर्‍यांनीगडकऱ्यांनी जाणीवपूर्वक एकही जोडाक्षर आपल्या ह्या लिखाणात येऊ दिलेले नाही.
 
याशिवाय, गडकर्‍यांनीगडकऱ्यांनी काही स्फुट लेखही लिहिलेले आहेत. राम गणेश गडकरी यांचे अन्य साहित्य:-
 
* चिमुकली इसापनीती
ओळ ८०:
* गडकरी, व्यक्ति आणि वाङ्‌मय ([[वि.स. खांडेकर]], (१९३२)
* गडकरी - सर्वस्व ([[आचार्य अत्रे]])
* गडकर्‍यांचीगडकऱ्यांची नाटयप्रकृति व नाटयसृष्टी (वसंत वरखेडकर)
* गडकर्‍यांचीगडकऱ्यांची नाटयशैली (रु.पां. पाजणकर)
* गडकर्‍यांचागडकऱ्यांचा नाट्यसृष्टी ([[वसंत शांताराम देसाई]])
* गडकर्‍यांचागडकऱ्यांचा वाग्विलास (पां.ग. क्षीरसागर)
* गडकर्‍यांचागडकऱ्यांचा विनोद (शि.गो. भावे)
* गडकर्‍यांचीगडकऱ्यांची संसार नाटके (त्र्यं.वि. सरदेशमुख)
* गडकर्‍यांचेगडकऱ्यांचे अंतरंग ([[रा.शं. वाळिंबे]])
* गोविंदाग्रज (रा.ग. हर्षे)
* गोविंदाग्रज शैली : स्वरूप व समीक्षा (डॉ. सुरेश भृगुवार)
ओळ ९८:
* राम गणेश गडकरी (चिं.ग. कोल्हटकर)
* कै. राम गणेश गडकरी यांच्या आठवणी (प्रभाकर सीताराम गडकरी) (१९३८ व १९४४)
* राम-सुधा अथवा गडकर्‍यांच्यागडकऱ्यांच्या नाटकातील सुभाषिते (सुमंत जोशी)
* राष्ट्रीय चरित्र माला : राम गणेश गडकरी (चरित्र, १९८२).
 
ओळ १११:
 
==सन्मान==
राम गणेश गडकरी यांचा अर्धपुतळा पुण्याच्या संभाजी उद्यानात उभा करण्यात आला. २३ जानेवारी १९६२ रोजी आचार्य अत्रे यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण झाले. त्यानंतर राजसंन्यास नाटकामध्ये गडकरींनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी तथाकथित गलिच्छ लिखाण केले असल्याचा निखालस खोटा आरोप ठेवून त्यांचा पुतळा ३ जानेवारी २०१७ रोजी संभाजी ब्रिगेड संघटनेच्या ४ लोकांनी उचकटला व मुठा नदीत बुडवला. सीसीटीव्ही कॅमेर्‍यातीलकॅमेऱ्यातील चित्रणावरून पोलिसांनी चार गुन्हेगारांना अटक केली. पुतळ्याच्या जागेवर तूर्तास गडकरींची तसबीर ठेवली आहे. लवकरच तेथे गडकरींचा नवीन पुतळा उभारला जावा अशी पुणेकरांची इच्छा आहे.
 
या गुन्ह्यासाठी संभाजी बिग्रेडचे सक्रिय कार्यकर्ते हर्षवर्धन मकदूम, प्रदीप कणसे, स्वप्निल काळे आणि गणेश कराले या चौघांना अटक झाली. त्यांनी सांगितल्या जागी नदीच्या पात्रातून पुतळा आणि पुतळा तोडण्यासाठी वापरलेली हातोडी आणि अन्य अवजारे बाहेर काढण्यात आली.