"भंते प्रज्ञानंद" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
प्रसाद साळवे (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: २०१७ स्रोत संपादन |
प्रसाद साळवे (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: २०१७ स्रोत संपादन |
||
ओळ ८:
डॉ. बाबासाहेब आंबेडकर व प्रज्ञानंद यांची येवला येथील भेटीत [[नागपूर]] धम्मदीक्षा सोहळ्याचे स्वरूप ठरले. ते महास्थवीर चंद्रमणी यांच्या संघात सहभागी झाले. बोधानंद यांचे निधन झाले तेव्हा प्रज्ञानंद केवळ २५ वर्षांचे होते. तरुण वयातच त्यांच्याकडे उत्तर प्रदेशातील रिसालदार बुद्ध विहाराचे प्रमुखपद आले. आंबेडकरांनी दीक्षा घेतल्यानंतर देशातील अनेक भागांत लोक दीक्षेसाठी इच्छुक होते. देशभरातील असंख्य लोकांकडून धम्मदीक्षेसाठी मागणी येऊ लागली. त्यासाठी प्रज्ञानंद अनेक ठिकाणी गेले. उत्तर प्रदेशातील अलीगडला त्यांनी अडीच लाख लोकांना दीक्षा दिली. दीक्षा देण्यासाठी पुरेसे प्रशिक्षित भिक्खू नसल्याने प्रज्ञानंदांनी भिक्खूंच्या प्रशिक्षणासाठी उत्तर प्रदेशातील श्रावस्तीला रेन चेन भिक्खू प्रशिक्षण केंद्र स्थापन केले. आज जगभरात या केंद्राचे नाव आदराने घेतले जाते.
==कार्य==
# अध्यक्ष शिक्षण परिषद,
# अध्यक्ष श्रावस्तीचे जेतवन महाविद्यालय
# अध्यक्ष भारतीय बौद्ध परिषद
# अध्यक्ष महाबोधी विद्यापरिषद.
# मानव उत्थान मिशन अभियान तसेच ‘वज्रसूची’ ग्रंथाचे पाली भाषेतून हिंदीत भाषांतर केले.
==संदर्भ==
|