"प्रतापगडाची लढाई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो फिक्स reflist -> संदर्भयादी (via JWB)
ओळ ४६:
== साहित्यात व चित्रपटात ==
शिवाजींच्या जीवनावर आधारीत प्रत्येक चित्रपटात ही लढाई खासकरून शिवाजींचे अफजलखानाबरोबरचे द्वंद्व दाखवतातच. लेखक [[रणजित देसाई]] यांची ''[[लक्ष्यवेध]]'' ही या लढाईवर आधारित कादंबरी प्रसिद्ध आहे.
प्रताप गडाचे युद्ध च्या वेळीस सईबाई आजारी होत्या. व त्याच्या जीवर काही बेत येवू नाये ह्याचा विचार शिवाजी महाराज करत होते आणि त्यात , अफजल खान हा शिवाजी महरजानां भेटण्यास निरोप पटवलं होता, आणि शिवाजी महाराजांनी खानाला वाघ नख्यांनी नाही तर तलवारीने मारले होते व नंतर वाघानाख्यानी त्याचे पोटातील आतडे बाहेअर काढले होते. आणि त्या वाघ नाख्याना वाघाच्या आतड्याचे तेल होते ,व ते तेल विषारी होते .
खान हा मेला कि नाही हे पाहण्यासाठी एक मावळ परत गेला आणि पाहिलं कि खान अजूनही जिवंत होता, त्या मावळ्यांनी खाचं शीर तोडून स्व्बत घेवून आला व महाराजान दाखवले ,महाराजांनी विच्याले असता त्या मावण्यानी सांगितले कि मी जेव्हा परत खानला पहला गेलो तेव्हा खान हा जिवंत होता, म्हणुन मी त्याच शीर उपसून घेवून आलो आहे महाराज .
त्यावर महाराजांनी त्या मावळ्याला स्नागीतले ह्या वाघान्ख्याना वाघिणीच्या आतड्याच तेल लावलेलं आहे. आणि ते तेल विषारी असत, खान हा त्या विशानीही मेला असता पण जर तुला काय झाल असत तर मी तुझ्या आई ला काय तोंड दाखवलं असत, आपण खानाल परत मारू शकलो असतो पण जर तुझ्या जीवाल चं जर बार वाईट झाल असता तर माझा काय झालं असत हा पण विचार कारण तू मला खान पेक्श तू महत्वाचा आहे.
हे ऐकतच त्या मावळ्याच्या डोळ्यातून पाणी आल व त्यांनी राज्याची शमा मागितली व वाचन दिले कि पुन्हा तो अस काही करणार नाही. व महारांजानी त्या मावळ्याला घाच्च अशी मिठी मारली. मग राजे आणि मावळे हे प्रतापगाडा कडे लगेच निघाले
 
== संदर्भ ==