"अंगारकी चतुर्थी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
आर्या जोशी (चर्चा | योगदान) नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले |
No edit summary |
||
ओळ १:
{{विस्तार}}
भारतीय कालगणनेनुसार कृष्ण पक्षातील चौथा दिवस म्हणजे चौथी तिथी मंगळवारी आली तर त्या तिथीला अंगारकी चतुर्थी असे संबोधले जाते. अधिक मासातील अंगारकी चतुर्थी महत्त्वाची मानली जाते कारण ती एकवीस वर्षातून एकदाच येते.▼
▲भारतीय कालगणनेनुसार कृष्ण पक्षातील चौथा दिवस म्हणजे चौथी तिथी मंगळवारी आली तर त्या तिथीला अंगारकी चतुर्थी असे संबोधले जाते. अधिक मासातील अंगारकी चतुर्थी महत्त्वाची मानली जाते कारण ती एकवीस वर्षातून एकदाच येते.{{संदर्भ हवा}}
==धार्मिक महत्त्व==
या दिवशी उपास केला असता, तसेच [[गणपती]] देवाची स्तुती केली असता विशेष प्रसन्नता वाटते, असे मानले जाते.{{संदर्भ हवा}}
==कथा व व्रत==
[[मुदगल पुराण]] तसेच [[गणेश पुराण]] या ग्रंथात दिलेल्या कथेनुसार, [[अंगारक]] या [[भारद्वाज ऋषी]] पुत्राने कठोर तप करून [[गणपती]]ला प्रसन्न करून घेतले. गणपतीने मंगळ (अंगारक) याला वर दिला होता की तुझे नाव "अंगारक" हे लोकस्मरणात राहील. हा प्रसन्न होण्याचा दिवस चतुर्थीचा होता. या कथेनुसार अंगारकी चतुर्थीचे व्रत केल्यास कोणतेही संकट येत नाही अथवा संकट निवारण होते. कथेत आलेला अंगारक म्हणजेच आकाशात दिसणारा [[मंगळ]] ग्रह होय, असे मानले जाते. याचे पालन भूमातेने केले म्हणून त्याला ' भूमीपुत्र ' किंवा ' भौम ' असेही संबोधन आहे.{{संदर्भ हवा}}
==हे सुद्धा पहा==
* [[चातुर्मास]]
|