"पोर्तुगीजांच्या भारतीय वसाहती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Flag_of_the_Mughal_Empire.svg या चित्राऐवजी Fictional_flag_of_the_Mughal_Empire.svg हे चित्र वापरले.
सोळावे शतक
ओळ ३२:
[[वास्को दा गामा]] याने युरोपातून भारताकडे येण्याच्या सागरी मार्गाच्या शोध लावल्यानंतर सहा वर्षांनी, म्हणजे [[इ.स. १५०५]] साली केरळातील [[कोची]] येथे [[फ्रान्सिस्को द अल्मीडा]] याच्या पहिला पोर्तुगीज व्हाइसरॉय म्हणून झालेल्या नेमणुकीपासून भारतातील पोर्तुगीज सत्तेला आरंभ झाला. [[इ.स. १५१०]] साली पोर्तुगीज भारताचे मुख्य ठाणे [[गोवा|गोव्यात]] हलवण्यात आले. [[इ.स. १७५२]] सालापर्यंत [[आफ्रिका]] खंडाच्या दक्षिणेपासून [[आग्नेय आशिया|आग्नेय आशियापर्यंत]], अश्या [[हिंदी महासागर|हिंदी महासागरातील]] सर्व पोर्तुगीज वसाहतींना ''पोर्तुगीज भारत'' या संज्ञेने उल्लेखले जाई. [[इ.स. १७५२]] साली [[मोझांबिक|मोझांबिकास]] अलग करून स्वतंत्र वसाहतीचा दर्जा देण्यात आला. [[इ.स. १८४४]] साली पोर्तुगीज भारताच्या शासनाने [[मकाव]], [[सोलोर]] व [[तिमोर]] येथील वसाहतींना प्रशासकीय कक्षेतून वगळल्यानंतर पोर्तुगीज भारताची व्याप्ती गोवा व मलबारापुरती सीमित राहिली. [[इ.स. १९५४]] साली [[दादरा आणि नगर हवेली]] भारतीय प्रजासत्ताकाने पोर्तुगीज भारताच्या ताब्यातून मिळवले, तर [[इ.स. १९६१]] सालातील डिसेंबरात [[गोवा]], [[दीव]] व [[दमण]] या अखेरच्या तीन वसाहतीही ताब्यात घेतल्या. पोर्तुगीज भारताच्या वसाहती भारतीय प्रजासत्ताकात सामील झाल्या, तरीही या सामिलीकरणास पोर्तुगाल शासनाची मान्यता [[इ.स. १९७५]] साली मिळाली.
 
==सोळावे शतक==
== हेही पहा ==
पोर्तुगीजांनी [[इ.स. १५३०|१५३०]] सालापासून भारतात लश्करी कारवाया आणि वसाहती निर्माण केल्याची नोंद आहे. त्या वर्षी अँतोनियो दि सिल्व्हेरियाने [[वसई]] शहर लुटून जाळले आणि तेथून तो पुढे [[मुंबई]]च्या बेटांवर चालून गेला. पोर्तुगीजांसमोर हार पत्करुन [[ठाणे|ठाण्याच्या]] राजाने [[माहीम]]सह मुंबईतील बेटे पोर्तुगीजांच्या हवाली केली..<ref>https://www.colonialvoyage.com/portuguese-bassein-bacaim-vasai/#</ref> पुढील वर्षी [[गुजरात]]च्या बादशहा [[बहादुरशाह, गुजरात|बहादुरशाहने]] [[दीव]]चे बेट पोर्तुगीजांना न दिल्यामुळे [[अंतोनियो दि साल्दान्हा]]ने पुन्हा एकदा वसई लुटली.
 
[[इ.स. १५३३|१५३३मध्ये]] दियोगो दि सिल्व्हेरियाने [[वांद्रे|वांद्र्याच्या बेटापासून]] गुजरातमधील [[सुरत|सुरते]] पर्यंतच्या समुद्रकिनाऱ्यावरील दिसेल ते शहर बेचिराख केले. या मोहीमेत त्याने ४,००० गुलाम आणि अमाप संपत्ती लुटून आणली..<ref name="thesolotravellers.in">{{cite web|दुवा=http://www.thesolotravellers.in/2017/04/17/vasai-fort-bassein-fort/|शीर्षक=Vasai Fort - Bassein Fort – Solotravellers|संकेतस्थळ=www.thesolotravellers.in}}</ref>
 
== हेसुद्धा पहा ==
* [[पोर्तुगीजांच्या भारतातील व्यापारी मोहिमा]]
* [[वसाहतवाद]]
Line ३८ ⟶ ४३:
== बाह्य दुवे ==
* {{संकेतस्थळ|http://www.colonialvoyage.com/eng/index.html|कलोनियल व्हॉयेज.कॉम - पोर्तुगीज वसाहतीविषयी माहिती|इंग्लिश}}
 
{{संदर्भनोंदी}}
 
[[वर्ग:गोव्याचा इतिहास]]