"सुभाषचंद्र बोस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो 101.222.246.222 (चर्चा) यांनी केलेले बदल सांगकाम्या यांच्या आव...
खूणपताका: उलटविले
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ६२:
[[रविंद्रनाथ ठाकूर]] ह्यांच्या सल्ल्यानुसार [[भारत|भारतात]] परतल्यानंतर ते सर्वप्रथम [[मुंबई|मुंबईला]] जाऊन [[महात्मा गांधी|महात्मा गांधींना]] भेटले. [[मुंबई|मुंबईत]] [[महात्मा गांधी|गांधींजी]] [[मणिभवन]] नामक वास्तु मध्ये वास्तव्य करत. तेथे [[जुलै २०]], [[इ.स. १९२१|१९२१]] रोजी [[महात्मा गांधी]] आणि सुभाषचंद्र बोस सर्वप्रथम एकमेकांना भेटले.
 
[[महात्मा गांधी|गांधींजीनी]] देखिल [[कोलकाता|कलकत्त्यालाकोलकत्याला]] जाऊन [[देशबंधू चित्तरंजन दास|दासबाबूंबरोबर]] काम करण्याचा सल्ला दिला. मग सुभाषबाबू [[कोलकाता|कोलकात्त्याला]] आले व [[देशबंधू चित्तरंजन दास|दासबाबूंना]] भेटले. [[देशबंधू चित्तरंजन दास|दासबाबूंना]] त्यांना पाहून फार आनंद झाला. त्याकाळी, [[महात्मा गांधी|गांधींजीनी]] इंग्रज सरकारच्या विरोधात [[असहकार आंदोलन]] चालवले होते. [[देशबंधू चित्तरंजन दास|दासबाबू]] [[बंगाल|बंगालमध्ये]] ह्या आंदोलनाचे नेतृत्व करत होते. त्यांच्याबरोबर सुभाषबाबू ह्या आंदोलनात सहभागी झाले.
 
[[इ.स. १९२२|१९२२]] साली [[देशबंधू चित्तरंजन दास|दासबाबूंनी]] काँग्रेस अंतर्गत [[स्वराज पक्ष|स्वराज पक्षाची]] स्थापना केली. [[विधानसभा|विधानसभेच्या]] आतून इंग्रज सरकारला विरोध करण्यासाठी, [[कोलकाता]] महापालिकेची निवडणूक, [[स्वराज पक्ष|स्वराज पक्षाने]] लढवून, जिंकली. स्वतः [[देशबंधू चित्तरंजन दास|दासबाबू]] [[कोलकाता|कोलकात्त्याचे]] महापौर झाले. त्यांनी सुभाषबाबूंना महापालिकेचे प्रमुख कार्यकारी अधिकारी बनवले. सुभाषबाबूंनी आपल्या कार्यकाळात महापालिकेची काम करण्याची पद्धतच बदलून टाकली. [[कोलकाता|कोलकात्त्यातील]] रस्त्यांची इंग्रज नावे बदलून, त्यांना [[भारत|भारतीय]] नावे दिली गेली. स्वातंत्र्यलढ्यात प्राणार्पण केलेल्या क्रांतिकारकांच्या कुटुं्बीयांना महापालिकेत नोकरी मिळू लागली.