"नलिनीबाला देवी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १:
'''नलिनीबाला देवी''' या असमिया कवयित्री होत्या. आसाममधील कामरूप जिल्ह्यातील बरपेटा ह्या गावी त्यांचा जन्म २३ मार्च १८१८ रोजी झाला. आसाममधील कामरूप जिल्ह्यातील बरपेटा ह्या गावी त्यांचा जन्म २३ मार्च १८१८ रोजी झाला.भारतीय स्वातंत्र्यचळवळीतील प्रमुख असमिया नेते नवीनचंद्र बर्दोलोई हे त्यांचे वडील होते . नलिनीबाला देवीं यांचे शिक्षण घरीच खाजगी रीत्या झाले.संधियार सूर (१९२८, म. शी. संध्यासंगीत) हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह होता .त्यानंतर सपोनार सूर (१९४७, म. शी. स्वप्नसंगीत), स्मृतितीर्थ (१९४८), पारसमणि (१९५७), अलकनंदा (१९५७) असे त्यांचे अन्य उल्लेखनीय काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले.
|