"शिवाजी महाराज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ३१५:
चेतपाउली काबिज केली । ठाणीं राजाचीं बैसली ।। घेतली जाउली न माहुली । कल्याण भिवडी काबिज केली ।। <br>
सोडविलें तळकोंकण । चेउलिं ठाणीं बैसविली ।। कुबल बाकी घरें । शिवराजाच्या हाता आलीं ।।<br>
मुलाना हामाद । फिर्याद बाच्छायाप गेली ।। बाच्छायजादा त्र्कोध आला । जैशी अग्न परजळली ।। जित धरावा राजाला । कुलवजिरांला खबर दिली ।।५।।<br><ref><ref>इतिहास प्रसिद्ध पुरुषांचे व स्त्रियांचे पोवाडे -ह्यारी आक्वर्थ व शंकर तुकाराम शालिग्राम - सन १८९१</ref></ref>
बाच्छाय पाठविलें प्रमाण । वजीर बोलवा तमाम ।। अबदुलखान रस्तुम जुमा । सिद्दी हिलाल मुशेखान ।।<br>
मेळविले वाजीरांला । बच्छाय बोलावी कवणाला ।। बोलावा बाजी घोरपडयाला । घाटग्या जुंझाररायाला ।।<br>
ओळ ३२१:
बावीस उंबराव मिळुनी । आले बाच्छायसभेला ।।६।।<br><ref>इतिहास प्रसिद्ध पुरुषांचे व स्त्रियांचे पोवाडे -ह्यारी आक्वर्थ व शंकर तुकाराम शालिग्राम - सन १८९१</ref>
बाच्छायजादा पुसे वजिराला । धरीसा आहे कोण शिवराजाला ।। बावीस उंबराव आले सभेला । विडा पैजेचा मांडिला ।।<br>
सवाई अबदुल्या बोलला । जिता पकडूं मै राजाला ।। निरोप दिला कुलवजिराला । अबदुल सदरे नवाजीला ।। विडा पैजेचा घेतला । तुरा मोत्याचा लाविला ।।<br>
गळां घातलीं पदकें । खान विजापुरी बोलला ।। फिरंग घोडा सदरे दिला । बाच्छायानें नवाजीला ।। तीवरसांची मोहिम । घेउन अबदुल्या चालला ।। ७ ।।