"रायगड (किल्ला)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Sexy
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २७:
 
==भौगोलिक स्थान==
'''किल्ले रायगड''' हा [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[रायगड जिल्हा|रायगड जिल्ह्यातील]] [[सह्याद्री|सह्याद्रीच्या पर्वतरांगांत]] असून [[समुद्रसपाटी|समुद्रसपाटीपासून]] सुमारे ८२० मीटर (२७०० फूट) उंचीवर आहे. मराठी साम्राज्याच्या इतिहासामध्ये त्याची एक खास ओळख आहे. [[शिवाजी|छत्रपती शिवाजीराजांनी]] रायगडचे स्थान आणि महत्त्व पाहून [[इ.स.चे १७ वे शतक|१७ व्या शतकात]] याला आपल्या राज्याची राजधानीराजsex ifuk धानी बनविली. [[शिवराज्याभिषेक]] याच ठिकाणी मला कंड झाला . इंग्रजांनी गड कब्जात घेतल्यानंतर लुटून त्याची नासधूसनासifuck you गायञि धुमाले धूस केली. सदर किल्ला हा महाराष्ट्र i fuck youशासनाच्याशासनाच्या पुरातत्व विभागाचे संरक्षित स्मारक आहे.{{इतिहासलेखन}}
प्राचीन नाव ‘रायरी’ हे होते. युरोपचे लोक त्यास ‘पूर्वेकडील जिब्राल्टर’ असे म्हणत असत. जिब्राल्टरचे ठाणे जितके अजिंक्य तितकाच रायगड अजिंक्य व दुर्गम. पाचशे वर्षांपूर्वी त्यास गडाचे स्वरूप नव्हते व तो नुसता एsexकएक डोंगर होता, तेव्हा त्यास ‘रासिवटा’ व ‘तणस’ अशी दोन नावे होती. त्याचा आकार, उंची व सभोवतालच्या दऱ्या यावरून त्यास ‘नंदादीप’ असेही नाव पडले. निजामशाहीत रायगडाचा उपयोग कैदी ठेवण्यापुरता होई. मोऱ्यांचा प्रमुख यशवंतराव मोरे जावळीहून पळून रायगडावर जाऊन राहिला तर प्रतापराव मोरे विजापुरास पळाला. महाराजांनी [[६ एप्रिल]] [[इ.स. १६५६|१६५६]] रोजी रायरीस म्हणजेच रायगडास वेढा घातला व मे महिन्यात रायरी महाराजांच्या ताब्यात आली. तेथे असताना, कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद खजिना घेऊन विजापूरकडे निघाल्याची बातमी महाराजांना समजली. त्यांनी तो खजिना लुटून रायगडावर आणला व त्या खजिन्याचा उपयोग गडाच्या बांधकामासाठी केला. रायगडाचा माथा राजधानी बनवण्यास सोयीचा व पुरेसा आहे. शत्रूला अवघड वाटणाऱ्या प्रदेशातले ते अधिक अवघड ठिकाण आहे. सागरी दळणवळणासही हे ठिकाण जवळ आहे. म्हणून महाराजांनी राजधानीसाठी या गडाची निवड केली. रायगड किल्याचे पूर्वीचे नाव जम्बुदीप असे होते.
 
'''सभासद बखर म्हणते -'''