"भारताचा ध्वज" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
||
ओळ १७:
== रचना ==
ध्वजातील गडद [[भगवा रंग|भगवा]], [[पांढरा]] व [[हिरवा]] हे तीन रंगीत पट्टे आणि त्यांचे अर्थ :
{|style="width:25%; margin-left:auto; margin-right:auto;" align=center border=1 cellspacing=0
Line २८ ⟶ २३:
! अर्थ
|-
! style="background:#FF9933; color:#138808;" |
| align=center| त्याग, शौर्य
|-
Line ४१ ⟶ ३६:
|}
भारताच्या राष्ट्रीय ध्वजात चार रंगाचा वापर केला गेला आहे. केशरी, पांढरा, हिरवा, आणि निळा. (त्यामुळे भारताचा राष्ट्रीय ध्वज, रंगाचाच विचार केला तर तिरंगा नसून '''चौरंगा''' आहे). २२ जुलै १९४७ रोजी घटना समितीच्या बैठकीत 'तिरंगी ध्वज' भारताचा अधिकृत राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकृत करण्यात आला. त्या संबंधीचा ठराव [[पंडित जवाहरलाल नेहरू]] यांनी मांडला. एकाला एक लागून असलेल्या आडव्या समान प्रमाणाच्या तीन पट्ट्यांचा तो आहे. वरती गर्द केशरी, मध्यभागी पांढरा आणि खालच्या बाजूला गर्द हिरवा, अशा क्रमाने हे तीन रंग आहेत. मधल्या पांढऱ्या
ध्वजात तीन समान आडव्या पट्ट्यांची रचना करण्यात आली आहे.<br>
|