"भारताचा ध्वज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १४:
[[चित्र:Ashoka Chakra.svg|right|200 px|thumb|[[अशोक चक्र]]]]
 
'''भारतीय राष्ट्रध्वज''' ('''तिरंगा''') २२ जुलै १९४७ रोजी, [[भारत]] देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या २४ दिवस आधी अंगीकारला गेला. २४ मार्च रोजी इंंग्रजांंनीइंंग्रजांनी लवकरच हिंंदुस्थानभारत सोडून जाण्याचा आपला निर्णय जाहीर केला. स्वतंंत्र भारताचा ध्वज कसा असावा हे ठरविण्यासाठी तातडीने एक समाती नेमली गेली. त्यात डाॅॅ[[डॉ. बाबासाहेब आंंबेडकर]] प्रभृृती होते. त्यांंनीत्यांनी ठरवले की काॅॅंंग्रेसचाकाँग्रेसचा ध्वज हाच स्वतंंत्र भारताचा ध्वज म्हणून घोषित करावा., फक्त चरख्याऐवजी [[अशोकचक्र]] हे चिह्न ध्वजाच्या मध्यभागी विराजमान व्हावे.(असे म्हणतात की ही सूचना [[ सावरकर|स्वातंंत्र्यवीर सावरकर]] यांंनी केली होती) घटना समितीने २२जुलैला२२ जुलैला या ठरावाला मंंजुरी दिली.<ref>फिरोदिया अरूण, भुवन मनमोहिनी,स्नेहवर्धन प्रकाशन,पृृ.७५</ref>
 
== रचना ==