'''भारतीय राष्ट्रध्वज''' ('''तिरंगा''') २२ जुलै १९४७ रोजी, [[भारत]] देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या २४ दिवस आधी अंगीकारला गेला.२४मार्चरोजी२४ मार्च रोजी इंंग्रजांंनी लवकरच हिंंदुस्थान सोडून जाण्याचा आपला निर्णय जाहीर केला. स्वतंंत्र भारताचा ध्वज कसा असावा हे ठरविण्यासाठी तातडीने एक समाती नेमली गेली.त्यात डाॅॅ.आंंबेडकर प्रभृृती होते. त्यांंनी ठरवले की काॅॅंंग्रेसचा ध्वज हाच स्वतंंत्र भारताचा ध्वज म्हणून घोषित करावा.फक्त चरख्याऐवजी अशोकचक्र हे चिह्न ध्वजाच्या मध्यभागी विराजमान व्हावे.(असे म्हणतात की ही सूचना [[ सावरकर|स्वातंंत्र्यवीर सावरकर]] यांंनी केली होती) घटना समितीने २२जुलैला या ठरावाला मंंजुरी दिली.<ref>फिरोदिया अरूण, भुवन मनमोहिनी,स्नेहवर्धन प्रकाशन,पृृ.७५</ref>