"मेघदूत" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
V.narsikar (चर्चा | योगदान) नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले |
No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
||
ओळ १:
'''मेघदूत''' हे कवी [[कालिदास|कालिदासाने]] रचलेले [[संस्कृत भाषा|संस्कृत भाषेतील]] खंडकाव्य आहे. हे खंडकाव्य पूर्वमेघ आणि उत्तरमेघ या दोन भागांमध्ये विभागलेले आहे. या खंडकाव्याचा रचनाकाळ [[गुप्त साम्राज्य|गुप्तकाळात]] इ.स.चे ४ थे शतक ते इ.स.चे ६ वे शतक या कालखंडातला असल्याचे मानले जाते. पत्नीविरहामुळे व्याकुळलेल्या एका यक्षाने स्वतःच्या पत्नीला [[ढग|मेघाबरोबर]] पाठवलेला संदेशाच्या कल्पनेवर मेघदूत आधारले आहे.
मेघदूत काव्याची १११
==कथासूत्र==
|