"मेघदूत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
'''मेघदूत''' हे कवी [[कालिदास|कालिदासाने]] लिहिलेलेरचलेले [[संस्कृत भाषा|संस्कृत भाषेतील]] खंडकाव्य आहे. या खंडकाव्याचा रचनाकाळ [[गुप्त साम्राज्य|गुप्तकाळात]] इ.स.चे ४ थे शतक ते इ.स.चे ६ वे शतक या कालखंडातला असल्याचे मानले जाते. पत्‍नीविरहामुळे व्याकुळलेल्या एका यक्षाने स्वतःच्या पत्‍नीला [[ढग|मेघाबरोबर]] धाडलेल्यापाठवलेला संदेशाच्या कल्पनेवर मेघदूत आधारले आहे.
 
मेघदूत काव्याची १११ कडवी आहेत, काव्य पूर्वमेघ आणि उत्तरमेघ अशा दोन विभागांत विभागलेले आहे.
 
 
==कथासूत्र==
"https://mr.wikipedia.org/wiki/मेघदूत" पासून हुडकले