"कृष्ण गंगाधर दीक्षित" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
सांगकाम्या (चर्चा | योगदान) छो →बाह्य दुवे: समानीकरण |
No edit summary |
||
ओळ ६:
| पूर्ण_नाव = कृष्ण गंगाधर दीक्षित
| टोपण_नाव = कवी संजीव
| जन्म_दिनांक = [[एप्रिल
| जन्म_स्थान = वांगी, सोलापूर जिल्हा, [[महाराष्ट्र]]
| मृत्यू_दिनांक = [[फेब्रुवारी २८]], [[इ.स. १९९५|१९९५]]
| मृत्यू_स्थान = सोलापूर
| कार्यक्षेत्र = [[साहित्य]]
| राष्ट्रीयत्व =
ओळ २१:
| प्रभावित =
| पुरस्कार =
| वडील_नाव = गंगाधर गोविंद दीक्षित
| आई_नाव =
| पती_नाव =
| पत्नी_नाव = विमल कृष्ण दीक्षित
| अपत्ये =
| स्वाक्षरी_चित्र =
ओळ ३०:
| तळटिपा =
}}
'''कृष्ण गंगाधर दीक्षित''' ऊर्फ '''कवी संजीव''' ([[एप्रिल
== जीवन ==
कवी संजीवांचा जन्म [[एप्रिल
संजीव व्यवसायाने [[छायाचित्रकार]] व [[मूर्तिकार]] होते. त्यांनी काही काळ सोलापूर महानगरपालिकेच्या मुलींच्या शाळेत कलाशिक्षकाची नोकरी केली. तात्यासाहेब श्रोत्रिय यांच्या संपर्कात संजीवांना काव्यशास्त्राची, वृत्तछंदांची गोडी लागली. सुरुवातीच्या काळात गणेशोत्सवाच्या मेळ्यांकरता त्यांनी पुष्कळ गाणी लिहिली. [[इ.स. १९३०|१९३०]]-[[इ.स. १९३२|३२]] च्या सुमारास 'माझा राजबन्सी राणा कोणी धुंडून पहाना' हे संजीवांनी लिहिलेले आणि लोकप्रिय गायिका मेहबूबजान हिने गायलेले गाणे अतिशय लोकप्रिय झाले. [[इ.स. १९३५|१९३५]] साली 'दिलरुबा' हा त्यांचा पहिला कवितासंग्रह प्रकाशित झाला. १९५०-६० सालांच्या दशकांत संजीवांनी मराठी चित्रपटांची गीतेही लिहिली.
|