"बहिणाबाई चौधरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो वर्ग
No edit summary
ओळ ६:
| पूर्ण_नाव =बहिणाबाई नथुजी चौधरी
| टोपण_नाव =
| जन्म_दिनांक = इ.स.२४ ऑगस्ट १८८० [नागपंचमी]
| जन्म_स्थान = असोदाजळगावअसोदा जळगाव (महाराष्ट्र)
| मृत्यू_दिनांक =३ डिसेंबर, इ.स. १९५१ ,जळगाव
| =
| कार्यक्षेत्र =
| राष्ट्रीयत्व = [[भारतीय लोक|भारतीय]] [[चित्र:Flag of India.svg|18px]]
| कार्यकाळ =
| साहित्य_प्रकार = कविता
| विषय =
| चळवळ =
ओळ ३२:
 
==चरित्र आणि जीवन ==
बहिणाबाईंचा जन्म [[असोदा,जळगाव|असोदे]] ([[जळगाव जिल्हा]] ) ह्या गावी झाला. हे गाव खानदेशातील जळगावापासून अंदाजे ६ कि.मी. अंतरावर आहे. जन्म नागपंचमीच्या दिवशी जन्म : २४ ऑगस्ट इ.स. १८८० रोजी महाजनांच्या घरी झाला.{{संदर्भ हवा}}त्यांच्या आईचे नाव भिमाई व वडिलांचे नाव कुखाजी महाजन होते. तीन भाऊ- घमा,गना आणि घना तीन बहिणी- अहिल्या,सीता आणि तुळसा.{{संदर्भ हवा}}
 
(इ.स.१८९३?) मध्ये वयाच्या तेराव्या वर्षी जळगावचे खंडेराव चौधरी यांचे पुत्र नथुजी चौधरी यांच्याशी बहिणाबाईंचा विवाह झाला.{{संदर्भ हवा}} नथुजी आणि बहिणाबाईंना तीन अपत्ये- ओंकार, सोपान आणि काशी झाली. जळगावच्या प्लेगच्या साथीत ओंकारला कायमच अपंगत्व आले. वयाच्या तिसाव्या वर्षी (इ.स.१९१० ?) बहिणाबाईंना वैधव्य आले. {{संदर्भ हवा}} बहिणाबाईंना लिहिता येत नव्हते, त्यामुळे त्यांनी केलेल्या अनेक कविता कुणी लिहून न ठेवल्यामुळे काळाच्या ओघात नष्ट झाल्या. काही रचना पुत्र सोपानदेव चौधरी यांनी व काही त्यांच्या मावसभावाने टिपून ठेवल्या. बहिणाबाईंचा वयाच्या बहात्तराव्या वर्षी जळगावात ३ डिसेंबर १९५१ रोजी मृत्यू झाला.{{संदर्भ हवा}}