"संताजी जगनाडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''संताजी जगनाडे''' (अंदाजे इ.स. १६२४ - इ.स. १६८८) हे संत [[तुकाराम|तुकारामांनी]] रचलेल्या अभंगांच्या संग्रहाचे - अर्थात [[तुकाराम गाथा|तुकाराम गाथेचे]] - लेखनिक होते. [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] सुदुंबरे गावी त्यांचे वास्तव्य असल्याचे सांगितले जाते.
 
{{विस्तार}}
[[वर्ग:मराठी साहित्यिक]]
[[वर्ग:पोस्टाचे तिकीट असलेल्या व्यक्ती]]
[[वर्ग:इ.स. १६२४ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १६८८ मधील मृत्यू]]
 
=== जन्म ===
संत श्री संताजी जगनाडे महाराज यांचा जन्म ८ डिसेंबर १६२४ रोजी [[महाराष्ट्र]] राज्यातीलराज्यात पुणे जिल्ह्यातीलजिल्ह्यातल्या [[खेड तालुका|खेड]] तालुक्यातील मावळ (?) या गावी विठोबा जगनाडे यांच्या घरी झाला. विठोबा जगनाडे व आई माथाबाई हे विठ्ठल भक्तविठ्ठलभक्त होते, त्यामुळे संताजींवर लहानपणापासूनच धार्मिक संस्कार झाले.
 
=== विवाह ===
संताजींचा शिक्षण तसे फक्त हिशोब करण्यापुरतेच झाले. आणि ते झाल्यानंतर त्यांनी आपल्या पारंपरिक व्यवसाय म्हणजे तेल गाळण्यास सुरवात केली. त्यांचा '''वयाच्या १२ व्या वर्षीच यमुनाबाईशी विवाह झाला''' व ते संसाराच्या बेडीत अडकले. आणि आता त्यांचे लक्ष्यलक्ष फक्त कुटुंबावरच लागले.
 
=== गुरुभेट ===
त्या काळी संतांचे समाजाला [[कीर्तन|कीर्तनांच्या]] आणि अभंगांच्या माध्यमातून शिकवण देण्याचे कार्य चालू होते. तेव्हा संत [[तुकाराम]] महाराजांची ख्याती संपूर्ण महाराष्ट्रात झाली होती. असेच एकदा तुकाराम महाराज संताजींच्या गावी कीर्तनासाठी आले होते. त्यांची कीर्तने ऐकून संताजींवर तुकारामांचा मोठा प्रभाव पडला व त्यांनी संसार सोडण्याच्या निर्णय घेतला. तेव्हा तुकारामांनी संताजीना समजावून सांगितले, की संसारात राहूनही परमार्थ साधता येतो. आणि तेव्हापासून संताजी जगनाडे महाराज (संतू तेली ) हे संत तुकारामाच्या टाळकऱ्यांमध्ये सामील झाले. संत तुकारामांच्या सावलीत राहून त्यांनी तुकारामांचीतुकारामांचे अभंगेअभंग उतरवून घेण्यास सुरुवात केली.
 
=== गाथांचे पुनर्लेखन ===
संत [[तुकाराम]] महाराज यांचा जसा लोकांवर प्रभाव वाढत जात होता, ते त्या काळातील काही भटांना सहन होत नव्हता. कारण त्यामुळे त्यांच्या व्यवसाय कमी होत होता. त्यांनी तुकारामांनी लिहिलेल्या [[गाथा|अभंगांची गाथा]] [[इंद्रायणी नदी|इंद्रायणी]] नदीमध्ये बुडवून नष्ट करण्याचा प्रयत्न केला. परंतु संत तुकारामांचे सर्व अभंग हे संताजी महाराजांना मुखोद्गत पाठ होते म्हणून त्यांनी ते पुन्हा लिहून काढले.
 
=== इहलोकाचा त्याग ===
शेवटच्या क्षणी माती टाकण्यास येणार असे वचन संत तुकारामांनी संताजीना दिले होते. परंतु [[तुकाराम]] हे संताजी जगनाड्यांच्या अगोदरच वैकुंठाला गेले. असे म्हणतात की, जेव्हा संताजी वारले तेव्हा अंत्य संस्काराच्यावेळी कितीही प्रयत्न केले तरी काही संताजींचे पूर्ण शरीर गाडले जात नव्हते, त्याचा चेहरा वरच राहत होता. तेव्हा वैकुंठाहून संत [[तुकाराम]] महाराज आपले वचन पूर्ण करण्यासाठी आले व त्यांनी तीन मुठी माती टाकल्यानंतर संताजींचा पूर्ण देह झाकला गेला.
 
संताजी जगनाधे ऊर्फ संतू तेली यांनीही तुकारामाप्रमाणेच काही अभंग लिहिले आहेत, त्यांपैकी काही हे :-
Line ६२२ ⟶ ६१६:
मूळ भेदी खोली उंच पहा।। संतु म्हणे मी तोँ देहीँच पाहीलेँ।
पुढील चुकविलेँ गर्भवास।।
 
{{विस्तार}}
 
{{DEFAULTSORT:जगनाडे, संताजी}}
[[वर्ग:मराठी साहित्यिक]]
[[वर्ग:पोस्टाचे तिकीट असलेल्या व्यक्ती]]
[[वर्ग:इ.स. १६२४ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १६८८ मधील मृत्यू]]
[[वर्ग:मराठी संत]]
[[वर्ग:वारकरी संप्रदायातील व्यक्ती]]