"विनोबा भावे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १:
{{माहितीचौकट चळवळ चरित्र
| नाव = विनायक
| चित्र =
| चित्र रुंदी =
| चित्र शीर्षक = विनोबा भावे
| टोपणनाव = विनोबा
| जन्मदिनांक =
| जन्मस्थान = गागोदे , जि. रायगड
| मृत्युदिनांक =
| मृत्युस्थान = [[पवनार]], [[महाराष्ट्र]], [[भारत]]
| चळवळ = [[भारतीय स्वातंत्र्यलढा]]</br>[[भूदान चळवळ]]
ओळ १४:
| पुरस्कार = [[भारतरत्न पुरस्कार]] (१९८३)
| स्मारके =
| धर्म =
| प्रभाव = महात्मा गांधी
| प्रभावित =
| वडील नाव = नरहर शंभूराव भावे
| आई नाव = रखुमाबाई नरहर भावे
▲| स्वाक्षरी चित्र =
| तळटिपा =
}}
'''{{लेखनाव}}''' (आचार्य विनोबा भावे) ([[सप्टेंबर ११]], [[इ.स.
==सुरुवातीचे जीवन==
(११ सप्टेंबर १८९५ - १५ नोव्हेंबर १९८२). थोर गांधीवादी आचार्य व भूदान चळवळीचे प्रवर्तक. कोकणातील रायगड जिल्ह्यातील पेण तहसिलातील गागोदे या गावी विनोबा तथा विनायक
==जीवन कार्य==
Line ५१ ⟶ ४८:
वैयक्तिक सत्याग्रहानंतर ७ मार्च १९५१ पर्यंत पवनार येथील परंधाम आश्रमातच विनोबांनी शारीरिक आणि मानसिक तपश्चर्येत जीवन व्यतीत केले. १९३६ पासून म. गांधी साबरमतीचा आश्रम सोडून सेवाग्रामला म्हणजे पवनारजवळच येऊन राहिले. त्यामुळे गांधी आणि विनोबा यांचा चिरकाल संवाद चालू राहिला. गांधीच्या देहान्तानंतर सर्वसेवासंघ व सर्वोदय समाज या संस्थांची स्थापना झाली. मार्च १९४८ मध्ये विनोबा दिल्ली येथे जवाबरलाल नेहरू यांच्या विनंतीवरून गेले. भारत-पाक फाळणी झाल्यानंतर परागंदा झालेले लक्षावधी शरणार्थी (सर्व बाजूंनी जीवन उद्ध्वस्त झालेले) दिल्ली, पंजाब, राजस्थान यांमध्ये आले. त्यांना धीर देण्याकरता विनोबांना पंडितजींनी बोलावून घेतले. या दौऱ्यात सर्वधर्मसमभावाचा आदेश देऊन प्रेम आणि सद्भावना निर्माण करण्याचा प्रयत्न विनोबांनी केला.
दिनांक १५ नोव्हेंबर १९८२ रोजी सकाळी ९.४० वाजता पवनार येथे परंधाम आश्रमात सतत सात दिवस प्रायोपवेशन करून भूदाननेते आचार्य विनोबा भावे यांनी वयाच्या
==विनोबांची समाधी, परंधाम आश्रम, पवनार, वर्धा==
|