"वासुदेव बळवंत फडके" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
ओळ ४:
}}
{{माहितीचौकट चळवळ चरित्र
| नाव = वासुदेव बळवंत फडके
| चित्रत्र = VasudevBalwantPhadkebust.jpg
| चित्र रुंदी =
| चित्र शीर्षक = वासुदेव बळवंत फडकेंचा [[मुंबई|मुंबईमधील]] अर्धपुतळा
ओळ २९:
| तळटिपा =
}}
'''{{लेखनाव}}वासुदेव बळवंत फडके''' ([[नोव्हेंबर ४]], [[इ.स. १८४५|१८४५]]:[[शिरढोण]], [[महाराष्ट्र]] - [[फेब्रुवारी १७]], [[इ.स. १८८३|१८८३]]:[[एडन]]) हे [[भारतीय स्वातंत्र्यलढा|भारतीय क्रांतिकारक]] होते. त्यांना भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील आद्यक्रांतिकारक किंवा सशस्त्र क्रांतीचे जनक मानले जाते.
 
===बालपण आणि शिक्षण===
[[रायगड जिल्हा|रायगड जिल्ह्यातील]] [[शिरढोण]] गावात जन्मलेल्या फडक्यांचे आजोबा नजीकच्या [[कर्नाळा]] किल्ल्याचे किल्लेदार होते. लहानपणीच फडक्यांना कुस्ती, घोडेस्वारी आणि तलवारबाजीचे प्रशिक्षण मिळाले. माध्यमिक शिक्षण संपल्यावर ते [[पुणे|पुण्याला]] आले व [[सदाशिव पेठ|सदाशिव पेठेतील]] नरसिंह मंदिराजवळ राहून इंग्रज सरकारच्या सैन्य लेखा सेवेत भरती झाले.<ref name="Report on the Administration of the Bombay Presidency">{{स्रोत पुस्तक | शीर्षक=Report on the Administration of the Bombay Presidency | पृष्ठ=36}}</ref> येथे असताना त्यांच्यावर [[महादेव गोविंद रानडे|महादेव गोविंद रानड्यांचा]] प्रभाव पडला व भारताच्या खालावलेल्या आर्थिक परिस्थितीचे कारण ब्रिटिश धोरणे होती असे त्यांच्या लक्षात आले. त्याचवेळी फडके [[लहुजी वस्ताद साळवे|क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवेंच्याही]] प्रभावात होते. साळव्यांनी ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळवण्याचे आणि मागासलेल्या जातींनाही या लढ्यात सामील करून घेणे महत्त्वाचे असल्याचे फडक्यांना पटवून दिले.<ref>{{स्रोत पुस्तक | आडनाव=O'Hanlon|पहिलेनाव=Rosalind|शीर्षक=Caste, Conflict and Ideology:: Mahatma Jotirao Phule and low caste protest in nineteenth-century western India|पृष्ठ=110|आयएसबीएन=0521523087 | वर्ष=2002 | प्रकाशक=Cambridge University Press | स्थान=Cambridge}}</ref>.
 
===क्रांतीचा पाया===
आपल्या अंथरुणाला खिळलेल्या मरणासन्न आईला भेटण्यासाठी फडक्यांनी रजा मागितली असता त्यांच्या इंग्रज अधिकाऱ्याने टाळाटाळ केली. फडके रजा मिळून घरी जाईपर्यंत त्यांच्या आईचा स्वर्गवास झालेला होता. संतप्त झालेल्या फडक्यांनी आपली सरकारी नोकरी सोडून दिली व त्यानंतर ब्रिटिश सरकारच्या धोरणांविरुद्ध जाहीर भाषणे देण्यास सुरुवात केली.<ref>{{स्रोत पुस्तक | आडनाव=Khan | पहिलेनाव=Mohammad | शीर्षक=Tilak and Gokhale: A Comparative Study of Their Socio-politico-economic Programmes of Reconstruction| पृष्ठ=3}}</ref> १८७०च्या दशकातील पडलेल्या दुष्काळाकडे सरकारचे दुर्लक्ष पाहून त्यांनी स्वतः दुष्काळग्रस्त भागात जाउन तेथील लोकांना मदत केली व त्याच वेळी सरकार उलथवून देण्याची भाषा करण्यास सुरुवात केली.
 
===सशस्त्र क्रांती===
यानंतर त्यानी सरकारविरुद्ध सशस्त्र उठाव करण्याची तयारी सुरू केली. सुरुवातीला त्यांनी [[पुणे]], [[मुंबई]] व इतर शहरातील सुशिक्षित व धनाढ्य भारतीयांकडे मदतीची मागणी केली परंतु त्याला प्रतिसाद मिळाला नाही. फडके अक्कलकोट स्वामी समर्थांकडे आशीर्वाद मागण्यासाठी गेले पण त्यांनी ''ही वेळ नाही.'' असे सांगून त्यांना निराश केले<ref>[http://www.swamisamarth.com/downloads/englishliterature/SwamiSamarth.pdf अक्कलकोट स्वामी समर्थांचे चरित्र पान १६१]</ref>
 
ओळ ४४:
या लढाईनंतर फडके अरब व रोहिल्यांकडून मदत मिळवण्यासाठी [[हैदराबाद संस्थान|हैदराबाद संस्थानात]] गेले. तेथील [[निजाम|निजामाच्या]] सेवेत असलेल्या अब्दुल हक आणि मेजर [[हेन्‍री विल्यम डॅनियेल]] या अधिकाऱ्यांनी फडक्यांचा पिच्छा पुरवला आणि त्यांना परत [[महाराष्ट्र|महाराष्ट्रात]] पळून येण्यास भाग पाडले.
 
===धरपकड, खटला व मृत्यू===
[[जुलै २०]], [[इ.स. १८७९]] रोजी [[पंढरपूर]]कडे जात असताना<ref>{{स्रोत पुस्तक | आडनाव=Hunter | पहिलेनाव=William | शीर्षक=The Imperial Gazetteer of India | पृष्ठ=391}}</ref> [[कलदगी]] गावातील देवळात तुंबळ लढाईपश्चात इंग्रज सरकारने फडक्यांना जिवंत पकडले<ref name="Report on the Administration of the Bombay Presidency" /> व पुण्याच्या तुरुंगात ठेवले. तेथे त्याच्यावर खटला चालवण्यात आला. पुण्यातील एकाही वकिलाने त्यांचे वकीलपत्र घेण्याची तयारी दाखवली नाही. शेवटी [[सार्वजनिक काका|सार्वजनिक काकांनी]] त्यांचे वकीलपत्र घेतले व त्यांचा बचाव करण्याचा प्रयत्‍न केला. फाशीची शिक्षा टळून त्यांना आजीवन कारावास व तडीपारीची शिक्षा झाली. फडक्यांना अरेबियातील [[एडन]] येथील तुरुंगात पाठवण्यात आले. तेथे एकांतवासाची शिक्षा भोगत असलेल्या फडक्यांनी एके दिवशी आपल्या कोठडीचे दार बिजागऱ्यांसकट उचकटून काढून तुरुंगातून पळ काढला. काही दिवसांनी इंग्रजांनी त्यांना परत पकडले व पुन्हा तुरुंगात टाकले.
 
तेथे आपल्याला मिळत असलेल्या वागणुकीविरुद्ध फडक्यांनी आमरण उपोषण केले व त्यांना [[फेब्रुवारी १७]], [[इ.स. १८८३]] रोजी मृत्यू आला.<ref>{{स्रोत पुस्तक | आडनाव=Rigopoulos | पहिलेनाव=Antonio |शीर्षक=Dattātreya: The Immortal Guru, Yogin, and Avatāra : a Study of the Tranformative and Inclusive Character of a Multi-faceted Hindo Deity | पृष्ठ=167}}</ref>
 
===स्मारके===
* पुण्यात चाललेल्या खटल्यादरम्यान फडक्यांना संगमपुलाजवळ एका कोठडीत ठेवण्यात आले होते. स्वातंत्र्यानंतर तेथे महाराष्ट्र पोलिसांच्या गुप्तचर खात्याने त्यांचे स्मारक उभारले आहे.
* [[बंकिमचंद्र चट्टोपाध्याय]] यांनी आपल्या [[आनंदमठ]] कादंबरीमध्ये ब्रिटिश सरकारविरुद्धचे फडक्यांचे अनेक कारनामे वापरले आहेत. यावर सरकारने आक्षेप घेउन कादंबरी प्रकाशित न होऊ दिल्यामुळे चट्टोपाध्यायनी पाचवेळा बदल केल्यावर मगच त्याचे प्रकाशन झाले.<ref>{{स्रोत पुस्तक| आडनाव=Das| पहिलेनाव=Sisir| शीर्षक=A History of Indian Literature|पृष्ठ=213|आयएसबीएन=8172010060| वर्ष=1991| प्रकाशक=Sahitya Akademi| स्थान=New Delhi}}</ref>.
ओळ ६०:
-->
 
==शैक्षणिक कार्य==
==चरित्रे==
वासुदेव बळवंत फडके हे [[पुणे|पुण्यातल्या]] [[महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी]]चे पहिले सेक्रेटरी आणि ट्रेझरर होते.
 
==चरित्र पुस्तके==
वासुदेव बळवंत फडके यांची चरित्रे==
* आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके (लेखक - डॉ. कृ. ज्ञा. भिंगारकर)
* आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके (लेखक - विष्णू श्रीधर जोशी)
 
==शैक्षणिक कार्य==
वासुदेव बळवंत फडके हे [[पुणे|पुण्यातल्या]] [[महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी]]चे पहिले सेक्रेटरी आणि ट्रेझरर होते.
 
== संदर्भ आणि नोंदी ==