"संगमनेर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन संदर्भा विना भला मोठा मजकुर !
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३७:
# जीवन शिक्षण मंदिर क्रमांक ३ (मराठी मुलींची शाळा न. ३) : स्थापना ०१-०४-१८६५
# जीवन शिक्षण मंदिर क्रमांक ४ (उर्दू शाळा) : स्थापना ०१-०४-१८६५
# [[सर दिनशॉ माणिकशॉमाणेकशॉ पेटीटपेटिट विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय, संगमनेर|पेटीटपेटिट विद्यालय]] : स्थापना १८९६
 
===महाविद्यालये===
संगमनेर शहर हे अहमदनगर जिल्ह्यातील प्रगत शहर आहे. हेअसून जिल्यातीलजिल्ह्यातील शिक्षणाचे अग्रगण्य केंद्र मानले जाते.{{संदर्भ हवा}} येथे विद्यमान काळात कला, वाणिज्य, शिक्षणशास्त्र, वैदयकीयवैद्यकीय, अभियांत्रिकी अशा विविध क्षेत्रातीलक्षेत्रांतील सुमारे सोळा शिक्षणसंस्था आहेत.
 
'[[संगमनेर महाविद्यालय]]' हे येथील सर्वात जुने व मुख्य महाविद्यालय आहे. तसेच '[[सह्याद्री महाविद्यालय]]' अणि '[[सराफ महाविद्यालय]]' ही इतर महाविद्यालये आहेत. येथे एक दंतवैद्यकीय महाविद्यालय, दोन होमियोपॅथिक वैद्यकीय महाविद्यालये, दोन आयुर्वेदिक महाविद्यालये, दोन अभियांत्रिकी महाविद्यालये व दोन औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयेही आहेत. हे शहर विकसनशील शहर म्हणून ओळखले जाते. आताच गर्दीने वेढून गेले आहे.
 
==इतिहास==
१७९० साली संगमनेर हे ११ परगण्यांचे मुख्यालय होते.
 
त्याकाळी १८,५५,०८० रुपयांचा महसूल जमा होत होता. ते ११ परगणे खालीलप्रमाणे
* संगमनेर८संगमनेर - ८,१६,६३७ रु
* अहमदाबाद व पतवद - ८,८३,३७३रु
* अकोला - ६३,४४६रु
* बेळवा - ३५,९५५रु
* त्रिम्बकत्र्यंबक - ८४८२रु
* जाफराबाद व चांदोरी - २,५२,८६६रु
* दिंडोरी - ३७,६८४रु
* धांदरफळ - १२,८१५रु
* [[सिन्नर]] - २८,८९०रु
* [[नाशिक]] - १,६७,७६६रु
* वरिया- १,१७,१०३रु
ब्रिटिश सरकारने देशातील नागरिकांना स्थानिक स्तरावर सत्तेत सहभागी करून घेण्याचा निर्णय घेतला होता व त्याचाच एक भाग म्हणून राज्यातील काही शहरांची निवड करून त्या शहरांच्या विकासासाठी नगरपालिका स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यात संगमनेरचा समावेश होता.
[[चित्र:Sangamnernagarpalika.jpg|250px|right|thumb|संगमनेर नगरपालिका इमारतीचे द्वार]]
तत्कालीन मुंबई सरकारच्या १८५० च्या अ‍ॅक्‍ट २६ नुसार दिलेल्या मंजुरीपत्रात अध्यक्ष म्हणून मॅजिस्ट्रेट दरनगर ई.ई. फादर टिटलर यांची, तर उपाध्यक्ष म्हणून असिस्टंट मॅजिस्ट्रेट यांची नियुक्ती करण्यात आली. सदस्य म्हणून मामलेदार संगमनेर, बोहोद्दीन काझी, धिराजी सुगराम मारवाडी, रामसुख नवलराम मारवाडी, केशव रघुपती केपूरकर, बाबाजी अप्पाजी रेंगे व रामचंद्र बापूजी जोशी यांची नावे पालिकेला २५ नोव्हेंबर १८५७ रोजी पाठविलेल्या पत्रात देण्यात आली होती. मात्र, त्यावेळी संगमनेर परिसरात सुरू असलेल्या ब्रिटिशांविरुद्धच्या उठावांमुळे पालिकेचे प्रत्यक्ष कामकाज सुरू होण्यास १८६० साल उजाडले होते. त्या वेळी शहरात एक हजार चारशे घरे होती व लोकसंख्या सात हजार ४९५ होती, असा तपशील उपलब्ध आहे.{{संदर्भ हवा}}
 
तत्कालीन मुंबई सरकारच्या १८५० च्या अ‍ॅक्‍ट २६ नुसार दिलेल्या मंजुरीपत्रात अध्यक्ष म्हणून मॅजिस्ट्रेट दरनगर ई.ई. फादर टिटलर यांची, तर उपाध्यक्ष म्हणून असिस्टंट मॅजिस्ट्रेट (??) यांची नियुक्ती करण्यात आली. सदस्य म्हणून मामलेदारसंगमनेरचे संगमनेरमामलेदार, बोहोद्दीन काझी, धिराजी सुगराम मारवाडी, रामसुख नवलराम मारवाडी, केशव रघुपती केपूरकर, बाबाजी अप्पाजी रेंगे व रामचंद्र बापूजी जोशी यांची नावे पालिकेला २५ नोव्हेंबर १८५७ रोजी पाठविलेल्या पत्रात देण्यात आली होती. मात्र, त्यावेळी संगमनेर परिसरात सुरू असलेल्या ब्रिटिशांविरुद्धच्या उठावांमुळे पालिकेचे प्रत्यक्ष कामकाज सुरू होण्यास १८६० साल उजाडले होते. त्या वेळी शहरात एक हजार चारशे घरे होती व लोकसंख्या सात हजार ४९५ होती, असा तपशील उपलब्ध आहे.{{संदर्भ हवा}}
कॉटेज हॉस्पिटलची स्थापना १८७३ साली झाली.
 
संगमनेरमधील कॉटेज हॉस्पिटलची स्थापना १८७३ साली झाली.
 
===इतर इतिहास===
{{बदल}}
संगमनेर : शहराचा प्राचीन इतिहास ज्ञात नाही. मध्ययुगात येथे देवगिरीच्या यादव घराण्याची सत्ता होती. दुसरा भिल्ल्मभिल्लम याचा इ. स. १००० मधील ताम्रपट येथे सापडला आहे. [[निजामशाही]]त (१४९०-१६३६) व त्यानंतर हे शहर मोगलांच्या आधिपत्याखाली होते. शहराच्या पूर्व भागातील ख्वाजा मुहम्मद सादिक यांच्या घुमटाकार कबरीवर फार्सी भाषेतील दोन कोरीव लेख असून ते इ. स. १६५९ मधील आहेत; तसेच येथील एका मशिदीमध्ये १७०७-०८ सालातील एक अस्पष्ट कोरीव लेख सापडला आहे. मोगल व छ. शिवाजी महाराज यांच्या १६७९ मधील संगामात महाराजांचा सेनापती सिधोजी निंबाळकर येथे धारातीर्थी पडला. शहराच्या दक्षिणेस पुणे-नासिक मार्गा-लगत ‘हनुमंत नाईक बारी’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या खिंडीमध्ये एक स्मृतिस्तंभ असून तो हनुमंत नाईक या भिल्ल प्रमुखाच्या स्मरणार्थ उभारण्यात आला आहे. भिल्लंच्याभिल्लांच्या हक्कांसाठी त्याने बाळाजी बाजीराव पेशव्यांबरोबर अयशस्वी लढा दिला होता व त्यात त्याला येथे गोळी लागली. अन्य भिल्लंचीहीभिल्लांचीही येथे स्मारके आहेत.
 
[[पेशवाई]]तील प्रसिद्घ [[साडेतीन शहाणे |साडेतीन शहाण्यां]]पैकी [[विठ्ठल सुंदर परशरामी]], याशिवाय शाहीर [[अनंत फंदी]] (१७४४-१८१९) हे संगमनेरचे रहिवासी होते.
Line ७५ ⟶ ७६:
संगमनेर ही जिल्ह्यातील मोठी बाजारपेठ असून कापड, तयार कपडे, दागिने, धान्य इत्यादींचे हे मोठे व्यापारकेंद्र आहे. [[नासिक]], [[शिर्डी]], [[शनी शिंगणापूर]], [[भंडारदरा धरण]], [[प्रवरानगर]]-लोणी, [[कळसूबाई शिखर]] इ. शैक्षणिक, धार्मिक व पर्यटन स्थळे येथून जवळ असल्याने या शहराला महत्त्व प्राप्त झाले आहे. येथे १८६१ साली नगरपालिकेची स्थापना झाली असून तिच्या द्वारे सर्व नागरी सुविधा पुरविण्यात येतात. अकोला व संगमनेर तालुक्यांची एक संयुक्त कृषी बाजार समिती १९६९ साली येथे स्थापन करण्यात आली आहे. शहरात [[पुणे विद्यापीठ |पुणे विद्यापीठाशी]] संलग्न असलेली महाविद्यालये आहेत. ग्रंथालये, बालभवन या सुविधांबरोबरच विधी, वैद्यक, दंतवैद्यक, अभियांत्रिकी, औषधनिर्मिती इत्यादींच्या उच्च शिक्षणाच्या सोयी शहरात आहेत.
 
==संगमनेर शहराचा नाट्य इतिहास==
{{विस्तार}} संगमनेरमध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या कर्मचार्‍यांच्या नाट्य स्पर्धा होत असत. किंवा ते कामगार कल्याण मंडळाच्या व राज्य नाट्य स्पर्धांमध्ये आपलाभाग सहभागघेत. नोंदवतविद्युत असत.मंडळाच्या नाटकांना प्रा. जगदीश पिंगळे सर , डॉ.सोमनाथ मुटकुळे व नासिकाचे प्रकाश धात्रक दिग्दर्शन करीत. पिंगळे सरांची दिग्दर्शन करण्याची एक खास स्टाईल होती. त्यांनी सासरेबुवा जरा जपून, नरपशू, थेंब थेंब आभाळ, संध्या छाया, अशी पाखरे येती इ.इत्यादी नाटके केलीबसवून घेतली. अत्यंत शिस्तप्रिय असा हा दिग्दर्शक. विद्युत मंडळाच्या या स्पर्धेतनाट्यसंघात मंडळाचेच कर्मचारी अभिनेते असत. पण महिला कलावंत मात्र बाहेरच्या असत. या स्पर्धांपासूनच बक्षिसे मिळवण्याची परंपरा मंडळाने पुढेही कायम राखली होती.
 
मंडळाच्या ‘थेंब थेंब आभाळ’ या नाटकाला राज्यस्तरीय प्रथम बक्षीस मिळाले होते तर वंदना जोशी हिला अभिनयाचे रौप्य पदक मिळाले होते. ‘अशी पाखरे येती’ नाटकाला राज्य द्वितीय पारितोषिक मिळाले होते.
 
या शिवाय मारवाडी समाजाच्या तरुणांचा “ युवा महेश‘युवा महेश’ नावाचा नाट्य ग्रुप आहे. तेही विविध एकांकिका स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवत असत.
 
संगमनेरकरांना दर्जेदार नाटके दाखवण्याचे व त्यांची रसिकता टिकवून ठेवण्याचे काम बोऱ्हाडे बंधूंनी केले. सुधाकर बोऱ्हाडे व केशवराव बोऱ्हाडे अशी त्यांची नावे. दोघेही हयात नाहीत. पुढे ही परंपरा त्यांचात्यांचे चिरंजीव चंद्रकांत बोऱ्हाडे याने काही काळ चालवली. त्याचेहीत्यांचेही निधन झाले. कै.मोहन जोशी हे हीहेही दर्जेदार नाटके संगमनेरला आणत असत. पण कवी अनंत फंदी रंगमंचाची दुर्दशा झाल्याने नाटके आणणेयेणे बंद झाले. दूरदर्शनचादूरदर्शनचाही या व्यवसायावर मोठा परिणाम झाला. स्थानिक कलावंतांनाही रंगमंचरंगमंचच उपलब्ध नसल्याने नाटकांविषयी त्यांची ओढ कमी झाली. नूतनीकरणाच्या नावाखाली अनेक वर्ष नाट्यगृह बंद राहिल्याने आलेली मरगळ अजूनही गेलेली नाही.हे संगमनेरच्या नाट्य चळवळीचे वास्तव आहे. आज नाट्यगृह पूर्ण होवूनहीहोऊनही त्यात अनेक उणीवाउणिवा असल्याने रंगकर्मी ते वापरायला अनुत्सुक आहेत. त्यात योग्य ते बदल झाल्यास नाट्य चळवळीला पुन्हा जोर येईलअस्तात.
 
आजनाटकांप्रमणेच चित्रपट, मालिका हे नाट्य क्षेत्राकडे कल कमी होण्याचे प्रमुख कारण असल्याचे आपण म्हणतो. पणमालिकापण या क्षेत्रातही संगमनेरच्या कलावंतांनी भरीव कामगिरी केली आहे. कधीकाळी संगमनेर जवळच्या निम्बाळेनिंबाळे येथे वास्तव्य असलेल्या जॉनी वॉकर या विनोदी अभिनेत्याने सिनेसृष्टी गाजवली होती. १९७६ ला संगमनेरच्या युसुफ खान या कलावंताने कुठल्याशा सिनेमात छोटे काम केले होते. पुढे त्यांनी संगमनेरला फोटो स्टुडीओस्टुडिओ टाकला होता. संग्रामाचासंगमनेरचा कलावंत राजन झांबरे यानेयांनी माहेरची साडी, गौराचा नवरा या सिनेमातसिनेमांत छोट्या भूमिका केल्या आहेत. पुढे मुंबईला सिनेमात जायचे त्यांचे स्वप्न अपुरे राहिले तरी वेगवेगळ्या मालिका, ,सिनेमातसिनेमांत ते आजही काम करीत आहेत.
 
संग्रामाचीसंगमनेरची नाट्य चळवळ जोरात चालू असतांनाच संस्थेचे सचिव व कलावंत वसंत बंदावणे यांनी १९८४ साली सिनेमा काढण्याची तयारी सुरु केली. हा एक धाडसी प्रयोग होता. डॉ. सोमनाथ मुटकुळे यांनी त्यांना प्रोत्साहन दिले. डॉ. मुटकुळे यांचे दिग्दर्शन असलेल्या “ प्रायचीत्त “‘प्रायश्चित्त’ या सिनेमाचे चित्रीकरण सुरु झाले. संभाजीराजे थोरात यांच्या बंगल्यात प्रसिद्ध छायाचित्रकार कै.सुनील बूब चित्रीकरण करीत होते. रात्रंदिवस काम चाले. व्यवसायामुळे त्यांना ते जमेना. मग स्वत:चास्वतःचा कॅमेरा घ्यायचा ठरले. त्यासाठी डॉ. सुधीर तांबे, कै.डॉ .देवेंद्र ओहारा, डॉ. जी.पी.शेख, डॉ .श्रीकांत देशमुख, कांताबाई सातारकर यांनी पैसे दिले व नवा कॅमेरा आणला. पुढे हा सिनेमा पूर्ण झाला पण मार्केटिंग माहितमाहीत नसल्याने प्रेक्षकांना पाहायलापहायला मिळाला नाही. हा संगमनेरातील चित्रपट निर्मितीचा पहिला प्रयत्न असावा.तसेच पहिली मालिका निर्मितीही त्यांच्याच नावावर जमा आहे. बंदावणे यांनी २०१२ साली लिनियर फिल्म्स ही निर्मिती संस्था स्थापन केली. या संस्थेमार्फत संपूर्ण संगमनेरची, स्वत: लिहिलेली व निर्मिती असलेली “बंदिशाळा “ही मालिका निर्माण केली. ती सह्याद्री वाहिनीवरून ५२ भागात प्रसारित झाली. तिला कला संस्कृती दर्पणची तीन नामांकानेही मिळाली होती. या मालिकेत संगमनेरच्या सुर्यकांत शिंदे,वंदना बंदावणे, अंतून घोडके, प्रकाश पारखे, केशव वर्पे,शिवशंकर भारती,राजन झांबरे,राजू कोदे,संगीता परदेशी, भाऊसाहेब नरवडे,सुनील कवडे, तुषार गायकवाड, जाकीर खान,चौधरी सर,डॉ.दिनेश वाघोलीकर,सदाशिव थोरात, उद्योगपती डॉ.संजय मालपाणी, गुणवंत साळवे,शोभा साळवे, व इतर अनेक कलावंतांना संधी दिली.चित्रीकरण स्थळासाठी माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात व आमदार डॉ.सुधीर तांबे यांनी सहकार्य केले होते.
 
संगमनेरमध्ये बनलेली पहिली दूरचित्रवाणी मालिकेची निर्मितीही बंदावणे यांच्याच नावावर जमा आहे. बंदावणे यांनी २०१२ साली लिनियर फिल्म्स ही निर्मिती संस्था स्थापन केली. या संस्थेमार्फत संपूर्ण संगमनेरची, स्वत: लिहिलेली व स्वनिर्मिती ‘बंदिशाळा’ ही मालिका तयार केली.. ती सह्याद्री वाहिनीवरून ५२ भागात प्रसारित झाली. तिला कला संस्कृती दर्पणची तीन नामांकानेही मिळाली होती. या मालिकेत संगमनेरचेया सुर्यकांत शिंदे, वंदना बंदावणे, अंतून घोडके, प्रकाश पारखे, केशव वर्पे, शिवशंकर भारती, राजन झांबरे, राजू कोदे, संगीता परदेशी, भाऊसाहेब नरवडे, सुनील कवडे, तुषार गायकवाड, जाकीर खान, चौधरी सर, डॉ .दिनेश वाघोलीकर, सदाशिव थोरात, उद्योगपती डॉ .संजय मालपाणी, गुणवंत साळवे, शोभा साळवे, व इतर अनेक कलावंतांना संधी मिळाली. चित्रीकरण स्थळासाठी महाराष्ट्राचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी सहकार्य केले होते.
 
संगमानेरातीलसंगमनेरातील व्यापारी तरुण अमित कटारिया व राजेश पारख यांनी ‘ तात्या विंचू लागे राहो ‘ हा चित्रपट निर्माण केला होता. त्याला तालुक्यातील दोलासाने येथील अमोल मुके यांनी दिग्दर्शन केले होते. मुके आता मुंबईत सिनेमा क्षेत्रात संघर्ष करताहेत. जोशी स्वीटहोमचे मालक राजेश जोशी यांनी संपूर्ण लांबीचा हिंदी चित्रपट “फुल‘फुल टू धमाल “धमाल’ संगमनेरात २०१६ साली तयार केला. या शिवाय संगमनेरातील अनेक तरुण या क्षेत्रात धडपड करताहेत. राजू कोदे व वसंत बंदावणे यांनी व्हिक्टोरिया क्रॉस मिळवलेल्या व मुळचे संगमनेर तालुक्यातले असलेले नामदेवराव जाधव यांच्या जीवनावर आधारित ‘व्हिक्टोरिया व्हिक्टोरिया क्रॉस “क्रॉस’ नावाची एक फिल्म तयार केली. डॉ. एजाज शेख यांनी २००७ साली “ कहा‘कहा है मुस्कान ? नावाची हिंदी फिल्म तयार केली होती. अनेक शोर्ट फिल्मफिल्म्स केल्यानंतर आज ते२०१७ साली संगमनेरीते घोडा‘संगमनेरी घोडा’ नावाची फिल्म बनवताहेत. तिचे दिग्दर्शन संदीप कोकणे नावाचा तरुण दिग्दर्शक करतोय.कोकणे यांनी काही दिवस मुंबईत संघर्ष केल्यानंतर ते संगमनेरातल्या सांस्कृतिक क्षेत्रात परतले आहेत.आल्या आल्या त्यांनी “ बासरी “ नावाची शोर्ट फिल्म तयार केली. तुषार गायकवाड याला संधी मिळताच तो ही दिग्दर्शन क्षेत्रात उतरलाय .त्याने नुकतीच उसतोड कामगारांच्या मुलांच्या भावविश्वावर “फिस्ट “ नावाची अतिशय सुंदर फिल्म केलीकरतो आहे. रत्नाकर सातपुते यांनी फिल्म निर्मितीचे रीतसर प्रशिक्षण घेवून “ मेनोपोज “ हा लघु चित्रपट निर्मिला आहे. दिगंबर सातपुतेही फिल्म निर्मितीसाठी प्रयत्न करीत आहेत. त्यांनी “ होलम राजा “ नावाच्या फिल्मचे चित्रीकरण नुकतेच संपवलेय. एड. भाऊसाहेब गांडोळे यांनी “ डाव का मोडला ? “ या चित्रपटाची घोषणा केली आहे.केशव वर्पे यांनी “ खोपट “ नावाचा चित्रपट निर्मितीला घेतला आहे. लिनियर फिल्म्स च्या “ बळीराणी “ या लघुपटात वंदना बंदावणे,अंतून घोडके, भाऊसाहेब नरवडे,अक्षय बुऱ्हाडे, युववार्ताचे संपादक किसनराव हासे, प्रशांत त्रिभुवन, तुषार गायकवाड, या कलावंतांनी भूमिका केल्या आहेत. सांप्रत काळात हे प्रकल्प संगमनेरात सुरु आहेत.ते पूर्ण झाल्यावरच त्याचे यशापयश ठरेल.
 
कोकणे यांनी काही दिवस मुंबईत संघर्ष केल्यानंतर ते संगमनेरातल्या सांस्कृतिक क्षेत्रात परतले आहेत.आल्या आल्या त्यांनी “ बासरी “ नावाची शोर्ट फिल्म तयार केली. तुषार गायकवाड याला संधी मिळताच तो ही दिग्दर्शन क्षेत्रात उतरलाय .त्याने नुकतीच उसतोड कामगारांच्या मुलांच्या भावविश्वावर “फिस्ट “ नावाची अतिशय सुंदर फिल्म केली आहे. रत्नाकर सातपुते यांनी फिल्म निर्मितीचे रीतसर प्रशिक्षण घेवून “ मेनोपोज “ हा लघु चित्रपट निर्मिला आहे. दिगंबर सातपुतेही फिल्म निर्मितीसाठी प्रयत्न करीत आहेत. त्यांनी “ होलम राजा “ नावाच्या फिल्मचे चित्रीकरण नुकतेच संपवलेय. एड. भाऊसाहेब गांडोळे यांनी “ डाव का मोडला ? “ या चित्रपटाची घोषणा केली आहे.केशव वर्पे यांनी “ खोपट “ नावाचा चित्रपट निर्मितीला घेतला आहे. लिनियर फिल्म्स च्या “ बळीराणी “ या लघुपटात वंदना बंदावणे,अंतून घोडके, भाऊसाहेब नरवडे,अक्षय बुऱ्हाडे, युववार्ताचे संपादक किसनराव हासे, प्रशांत त्रिभुवन, तुषार गायकवाड, या कलावंतांनी भूमिका केल्या आहेत. सांप्रत काळात हे प्रकल्प संगमनेरात सुरु आहेत.ते पूर्ण झाल्यावरच त्याचे यशापयश ठरेल.
{{विस्तार}} महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या नाट्य स्पर्धा होत असत. किंवा ते कामगार कल्याण मंडळाच्या व राज्य नाट्य स्पर्धांमध्ये आपला सहभाग नोंदवत असत.मंडळाच्या नाटकांना प्रा. जगदीश पिंगळे सर , डॉ.सोमनाथ मुटकुळे व नासिकाचे प्रकाश धात्रक दिग्दर्शन करीत. पिंगळे सरांची दिग्दर्शन करण्याची एक खास स्टाईल होती. त्यांनी सासरेबुवा जरा जपून, नरपशू,थेंब थेंब आभाळ,संध्या छाया,अशी पाखरे येती इ. नाटके केली. अत्यंत शिस्तप्रिय असा हा दिग्दर्शक. या स्पर्धेत बक्षिसे मिळवण्याची परंपरा मंडळाने कायम राखली होती.
या संघात मंडळाचेच कर्मचारी अभिनेते असत. पण महिला कलावंत मात्र बाहेरच्या असत. म्हणून वंदना जोशी, संगीता परदेशी व सौ. संध्या भाटे ताई, कु.आश्लेषा गोडबोले,सौ. माधुरी जाधव या नाटकांत कामे करीत. विठ्ठल पायमोडे, प्रकाश भाटे, प्रकाश शिंदे, दिवाणजी पवार, नारायण वळसे, प्रकाश घोंगडे, शशिकांत मुळे, सौ.उगले, दिनकर माघाडे,नंदकुमार बर्डे,विजय उमप, इ. कलावंतांच्या यात प्रमुख भूमिका असत.” थेंब थेंब आभाळ “ या नाटकाला राज्यस्तरीय प्रथम बक्षीस मिळाले होते तर वंदना जोशी हिला अभिनयाचे रौप्य पदक मिळाले होते. “ अशी पाखरे येती “ नाटकाला राज्य द्वितीय पारितोषिक मिळाले होते.
या शिवाय मारवाडी समाजाच्या तरुणांचा “ युवा महेश ” नावाचा नाट्य ग्रुप आहे. तेही विविध एकांकिका स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवत असत.
संगमनेरकरांना दर्जेदार नाटके दाखवण्याचे व त्यांची रसिकता टिकवून ठेवण्याचे काम बोऱ्हाडे बंधूंनी केले. सुधाकर बोऱ्हाडे व केशवराव बोऱ्हाडे अशी त्यांची नावे. दोघेही हयात नाहीत.पुढे ही परंपरा त्यांचा चिरंजीव चंद्रकांत बोऱ्हाडे याने काही काळ चालवली. त्याचेही निधन झाले. कै.मोहन जोशी हे ही दर्जेदार नाटके संगमनेरला आणत असत. पण कवी अनंत फंदी रंगमंचाची दुर्दशा झाल्याने नाटके आणणे बंद झाले. दूरदर्शनचा या व्यवसायावर मोठा परिणाम झाला. स्थानिक कलावंतांनाही रंगमंच उपलब्ध नसल्याने नाटकांविषयी त्यांची ओढ कमी झाली. नूतनीकरणाच्या नावाखाली अनेक वर्ष नाट्यगृह बंद राहिल्याने आलेली मरगळ अजूनही गेलेली नाही.हे संगमनेरच्या नाट्य चळवळीचे वास्तव आहे. आज नाट्यगृह पूर्ण होवूनही त्यात अनेक उणीवा असल्याने रंगकर्मी ते वापरायला अनुत्सुक आहेत. त्यात योग्य ते बदल झाल्यास नाट्य चळवळीला पुन्हा जोर येईल.
आज चित्रपट, मालिका हे नाट्य क्षेत्राकडे कल कमी होण्याचे प्रमुख कारण असल्याचे आपण म्हणतो. पण या क्षेत्रातही संगमनेरच्या कलावंतांनी भरीव कामगिरी केली आहे. कधीकाळी संगमनेर जवळच्या निम्बाळे येथे वास्तव्य असलेल्या जॉनी वॉकर या विनोदी अभिनेत्याने सिनेसृष्टी गाजवली होती. १९७६ ला संगमनेरच्या युसुफ खान या कलावंताने कुठल्याशा सिनेमात छोटे काम केले होते.पुढे त्यांनी संगमनेरला फोटो स्टुडीओ टाकला होता. संग्रामाचा कलावंत राजन झांबरे याने माहेरची साडी, गौराचा नवरा या सिनेमात छोट्या भूमिका केल्या आहेत. पुढे मुंबईला सिनेमात जायचे त्यांचे स्वप्न अपुरे राहिले तरी वेगवेगळ्या मालिका ,सिनेमात ते आजही काम करीत आहेत.
संग्रामाची नाट्य चळवळ जोरात चालू असतांनाच संस्थेचे सचिव व कलावंत वसंत बंदावणे यांनी १९८४ साली सिनेमा काढण्याची तयारी सुरु केली. हा एक धाडसी प्रयोग होता. डॉ.सोमनाथ मुटकुळे यांनी त्यांना प्रोत्साहन दिले. डॉ.मुटकुळे यांचे दिग्दर्शन असलेल्या “ प्रायचीत्त “ या सिनेमाचे चित्रीकरण सुरु झाले. संभाजीराजे थोरात यांच्या बंगल्यात प्रसिद्ध छायाचित्रकार कै.सुनील बूब चित्रीकरण करीत होते. रात्रंदिवस काम चाले. व्यवसायामुळे त्यांना ते जमेना. मग स्वत:चा कॅमेरा घ्यायचा ठरले. त्यासाठी डॉ.सुधीर तांबे, कै.डॉ.देवेंद्र ओहारा, डॉ.जी.पी.शेख, डॉ.श्रीकांत देशमुख,कांताबाई सातारकर यांनी पैसे दिले व नवा कॅमेरा आणला.पुढे हा सिनेमा पूर्ण झाला पण मार्केटिंग माहित नसल्याने प्रेक्षकांना पाहायला मिळाला नाही. हा संगमनेरातील चित्रपट निर्मितीचा पहिला प्रयत्न असावा.तसेच पहिली मालिका निर्मितीही त्यांच्याच नावावर जमा आहे. बंदावणे यांनी २०१२ साली लिनियर फिल्म्स ही निर्मिती संस्था स्थापन केली. या संस्थेमार्फत संपूर्ण संगमनेरची, स्वत: लिहिलेली व निर्मिती असलेली “बंदिशाळा “ही मालिका निर्माण केली. ती सह्याद्री वाहिनीवरून ५२ भागात प्रसारित झाली. तिला कला संस्कृती दर्पणची तीन नामांकानेही मिळाली होती. या मालिकेत संगमनेरच्या सुर्यकांत शिंदे,वंदना बंदावणे, अंतून घोडके, प्रकाश पारखे, केशव वर्पे,शिवशंकर भारती,राजन झांबरे,राजू कोदे,संगीता परदेशी, भाऊसाहेब नरवडे,सुनील कवडे, तुषार गायकवाड, जाकीर खान,चौधरी सर,डॉ.दिनेश वाघोलीकर,सदाशिव थोरात, उद्योगपती डॉ.संजय मालपाणी, गुणवंत साळवे,शोभा साळवे, व इतर अनेक कलावंतांना संधी दिली.चित्रीकरण स्थळासाठी माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात व आमदार डॉ.सुधीर तांबे यांनी सहकार्य केले होते.
संगमानेरातील व्यापारी तरुण अमित कटारिया व राजेश पारख यांनी ‘ तात्या विंचू लागे राहो ‘ हा चित्रपट निर्माण केला होता.त्याला तालुक्यातील दोलासाने येथील अमोल मुके यांनी दिग्दर्शन केले होते.मुके आता मुंबईत सिनेमा क्षेत्रात संघर्ष करताहेत. जोशी स्वीटहोमचे मालक राजेश जोशी यांनी संपूर्ण लांबीचा हिंदी चित्रपट “फुल टू धमाल “ संगमनेरात २०१६ साली तयार केला. या शिवाय संगमनेरातील अनेक तरुण या क्षेत्रात धडपड करताहेत. राजू कोदे व वसंत बंदावणे यांनी व्हिक्टोरिया क्रॉस मिळवलेल्या व मुळचे संगमनेर तालुक्यातले असलेले नामदेवराव जाधव यांच्या जीवनावर आधारित “ व्हिक्टोरिया क्रॉस “ नावाची एक फिल्म तयार केली. डॉ.एजाज शेख यांनी २००७ साली “ कहा है मुस्कान ? “ नावाची हिंदी फिल्म तयार केली होती.अनेक शोर्ट फिल्म केल्यानंतर आज ते “ संगमनेरी घोडा “ नावाची फिल्म बनवताहेत. तिचे दिग्दर्शन संदीप कोकणे नावाचा तरुण दिग्दर्शक करतोय.कोकणे यांनी काही दिवस मुंबईत संघर्ष केल्यानंतर ते संगमनेरातल्या सांस्कृतिक क्षेत्रात परतले आहेत.आल्या आल्या त्यांनी “ बासरी “ नावाची शोर्ट फिल्म तयार केली. तुषार गायकवाड याला संधी मिळताच तो ही दिग्दर्शन क्षेत्रात उतरलाय .त्याने नुकतीच उसतोड कामगारांच्या मुलांच्या भावविश्वावर “फिस्ट “ नावाची अतिशय सुंदर फिल्म केली आहे. रत्नाकर सातपुते यांनी फिल्म निर्मितीचे रीतसर प्रशिक्षण घेवून “ मेनोपोज “ हा लघु चित्रपट निर्मिला आहे. दिगंबर सातपुतेही फिल्म निर्मितीसाठी प्रयत्न करीत आहेत. त्यांनी “ होलम राजा “ नावाच्या फिल्मचे चित्रीकरण नुकतेच संपवलेय. एड. भाऊसाहेब गांडोळे यांनी “ डाव का मोडला ? “ या चित्रपटाची घोषणा केली आहे.केशव वर्पे यांनी “ खोपट “ नावाचा चित्रपट निर्मितीला घेतला आहे. लिनियर फिल्म्स च्या “ बळीराणी “ या लघुपटात वंदना बंदावणे,अंतून घोडके, भाऊसाहेब नरवडे,अक्षय बुऱ्हाडे, युववार्ताचे संपादक किसनराव हासे, प्रशांत त्रिभुवन, तुषार गायकवाड, या कलावंतांनी भूमिका केल्या आहेत. सांप्रत काळात हे प्रकल्प संगमनेरात सुरु आहेत.ते पूर्ण झाल्यावरच त्याचे यशापयश ठरेल.
ई.टी.व्ही. मराठी वाहिनीवरील “ क्राईम डायरी “ या मालिकेच्या काही भागांचे चित्रीकरण २०११ साली संगमनेरात झाले. त्यात राजू कोदे, अंतून घोडके, वसंत बंदावणे, वंदना बंदावणे, संगीता परदेशी,राजन झांबरे,जाकीर खान,शिवशंकर भारती, प्रदीप तापडिया यांनी काम केले होते.राजू कोदे यांनी क्राईम डायरीच्या अनेक भागात भूमिका केली आहे.
बंदिशाळा या मालिकेतून कलाकार म्हणून काम सुरु केलेले अंतून घोडके यांनी पुढे थन्क्यू विठ्ठला, गणवेश या सिनेमात काम केले आहे. जाकीर खान या कलावंताने रायरंद व अनेक सिनेमातून काम केले आहे. राजन झांबरे यांचा मुलगा अभिनय झांबरे याने संगमनेरी घोडा या फिल्म मध्ये प्रमुख भूमिका केली आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/संगमनेर" पासून हुडकले