'''शालिनी वाटवे''' (जन्म : [[इ.स. १९३१|१९३१]]) या एक मराठी लेखिका आहेत. त्यांचे पती [[बापू वाटवे]] (पुण्यात ८५व्या वर्षी निधन - ४ मार्च, २००९) हे चित्रपटविषयक लेखन करणारे एक प्रसिद्ध मराठी लेखक होते.
शालिनी यावाटवेंचे वडील [[रायगड जिल्हा|रायगड जिल्ह्यातल्या]] दिवेआगरमधील[[दिवेआगर]]मधील बागायतदाराच्याबागायतदार कन्यकाहोते. त्यांना सहा भावंडे होती. शालिनीने शालेय शिक्षणासाठी पुण्याला जाण्याचा आग्रह धरल्यानंतर वडिलांनी त्यांना पुण्यातील त्यांच्या भगिनी सुधाताई केळकर यांच्याकडे पाठवले. सुधाताईंचे पती क.वा. केळकर हे [[फर्ग्युसन कॉलेजचेकॉलेज]]चे तत्कालीन उपप्राचार्य होते. फर्ग्युसनच्या आवारातील ६ नंबरच्या दगडी बंगल्यात ते राहात. त्यांच्या घरी शालिनीबाईंची रहाण्याची सोय झाली.