"बबनराव नावडीकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''{{लेखनाव}}''' (मूळ नाव: श्रीधर यशवंत कुलकर्णी) (जन्म : नावडी, १९ ऑगस्ट, [[इ.स. १९२२|१९२२]] - २८ मार्च, २००६) हे [[मराठी]] गायक, कवि, लेखक व [[कीर्तनकार]] होते. त्यांचे वडीलही कीर्तन करीत. गाण्यासाठी बबनराव दहावीदहावीत मध्येशिकत असताना कराड येथून पळून आले पुण्यात वाराआले नेआणि राहिलेवाराने आणिराहून त्यांनी पुढचे शिक्षण घेतले. नंतर ते पुण्यातील सरस्वती मंदिर मध्येशाळेत संगीतगायन शिक्षक म्हणूनझाले. गायन सेवा केलीतेथॆ त्यांना आदर्श शिक्षकशिक्षकाचा पुरस्कार सुद्धापुरस्कारसुद्धा मिळाला. आहे शंकराचार्यांनी भावगीतत्यांना रत्नभावगीतरत्न हिही पदवीउपाधी त्यांना बहाल केली. [बालगंधर्व| बालगंधर्वांबरोबर]] त्यांनी काही नाटकांत भूमिकाही केल्या होत्या. बबनराव नावडीकरांनी ३०-४० वर्षे स्वतःच्या आवाजात गीतरामायणाचे कार्यक्रम केले होते. सुधीर फडके यांच्या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमात आकाशवाणीने बबनरावांना ’उदास का तू आवर वेडे' म्हणायला सांगितले होते. एकेकाळी पुण्यातील कोणताही लग्नसमारंभ बबनराव नावडीकरांच्या मंगलाष्टकांशिवाय होत नसे. त्याचा हा मंगलाष्टक गायनाचा वारसा त्यांचे सुपुत्र विजय नावडीकर आणि नातं मुग्धा नावडीकर करत आहेत बबनराव नावडीकर म्हणत त्यांच्या या यशा मागेयशामागे त्यांच्या पत्नी मंगला नावडीकर यांचा सिंहाचा वाटा आहे. 'त्यांनी घर बघितले नसते तर आज मी इथं पर्यंतइथपर्यंत पोचलो नसतो' असे ते म्हणत.
 
बबनराव नावडीकर हे [[बालगंधर्व|बालगंधर्वांचे]] भक्त असल्याने त्यांनी [[बालगंधर्व|बालगंधर्वांची]] गायकी तरुण पिढीपुढे नेण्यासाठी अतोनात परिश्रम केले. [[बालगंधर्व|गंधर्वांचे]] फोटो आणि माहिती यांचे एक प्रदर्शन नावडीकरांनी गावोगाव नेऊन सुमारे बाराशे ठिकाणी भरवले. 'मी पाहिलेले बालगंधर्व' हे पुस्तक स्वतः बबनराव यांनी लिहिले आहे
 
बबनरावांचे सुपुत्र प्रा. विजय नावडीकर व दोन नाती मेधा आणि मुग्धा यायांनी त्यांचात्यांच्या गाण्याचा वारसा चालवतस्वरमुग्धा या संस्थेमार्फत गाण्याचे कार्यक्रम करून चालूच आहेतठेवला.
 
स्वरमुग्धा या संस्थेमार्फत अनेक गाण्याचे कार्यक्रम करत असतात.
'रानात सांग कानात' हा खास बबनराव नावडीकरांच्यानावडीकरांनी गाण्याचागायलेल्या गीतांचा कार्यक्रम त्यांच्या स्मृतीदिनी केला जातोहोतो. त्यात बबनराव नावडीकरनावडीकरांची आणि त्यांच्या समकालीन गायकांची गाणी सादर केली जातात
 
==बबनराव नावडीकर यांनी गायिलेली आणि ध्वनिमुद्रित झालेली भावगीते==
ओळ १२:
* कुणीआलं कुणी गेलं
* जा रे चंद्रा क्षणभर जा
* नक्जोनको बघूस येड्यावाणी
* तुझ्या डोळ्याचं न्यारं पानी
* नक्जो बघूस येड्यावाणी
* पडले स्वप्‍न पहाटेला
* बघू नकोस येड्यावाणी गं तुझ्या डोळ्याचं न्यारं पानी
* राधिके ऐक जरा बाई
* रानात सांग कानात
* सांग पोरी सांग सारे
* सुरत सावळी साडी जांभळी
* ही नाव रिकामी उभी किनार्‍यालाकिनाऱ्याला
 
==बबनराव नावडीकर यांची पुस्तके==