"बबनराव नावडीकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
'''{{लेखनाव}}''' (मूळ नाव: श्रीधर यशवंत कुलकर्णी) (जन्म : नावडी, १९ ऑगस्ट, [[इ.स. १९२२|१९२२]] - २८ मार्च, २००६) हे [[मराठी]] गायक, कवि, लेखक व [[कीर्तनकार]] होते. त्यांचे वडीलही कीर्तन करीत.गाण्यासाठी [बबनराव दहावी मध्ये कराड येथून पळून आले पुण्यात वारा ने राहिले आणि पुढचे शिक्षण घेतले पुण्यातील सरस्वती मंदिर मध्ये संगीत शिक्षक म्हणून गायन सेवा केली त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार सुद्धा मिळाला आहे शंकराचार्यांनी भावगीत रत्न हि पदवी त्यांना बहाल केली[बालगंधर्व| बालगंधर्वांबरोबर]] त्यांनी काही नाटकांत भूमिकाही केल्या होत्या. बबनराव नावडीकरांनी ३०-४० वर्षे स्वतःच्या आवाजात गीतरामायणाचे कार्यक्रम केले होते. सुधीर फडके यांच्या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमात आकाशवाणीने बबनरावांना ’उदास का तू आवर वेडे म्हणायला सांगितले होते. एकेकाळी पुण्यातील कोणताही लग्नसमारंभ बबनराव नावडीकरांच्या मंगलाष्टकांशिवाय होत नसे. त्याचा हा मंगलाष्टक गायनाचा वारसा त्यांचे सुपुत्र विजय नावडीकर आणि नातं मुग्धा नावडीकर करत आहेत बबनराव नावडीकर म्हणत त्यांच्या या यशा मागे त्यांच्या पत्नी मंगला नावडीकर यांचा सिंहाचा वाटा आहे त्यांनी घर बघितले नसते तर आज मी इथं पर्यंत पोचलो नसतो
 
बबनराव नावडीकर हे [[बालगंधर्व|बालगंधर्वांचे]] भक्त असल्याने त्यांनी [[बालगंधर्व|बालगंधर्वांची]] गायकी तरुण पिढीपुढे नेण्यासाठी अतोनात परिश्रम केले. [[बालगंधर्व|गंधर्वांचे]] फोटो आणि माहिती यांचे एक प्रदर्शन नावडीकरांनी गावोगाव नेऊन सुमारे बाराशे ठिकाणी भरवले.मी पाहिलेले बालगंधर्व हे पुस्तक स्वतः बबनराव यांनी लिहिले आहे