"भारताचा ध्वज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो 2405:204:9214:2CB2:3425:F21C:84BE:67D2 (चर्चा) यांनी केलेले बदल Sodacan या...
→‎रचना: टंकन
ओळ ४९:
- वरच्या भागात गडद केशरी रंग आहे.या रंगातून त्याग, धैर्य याचा बोध होतो.<br>
- मधल्या भागात पांढरा रंग आहे.या रंगातून प्रकाशाचा आणि सत्यमार्गाचा शांती, सत्य, व पावित्र्याचा बोध होतो.<br>
- खालील भागात गडद हिरवा रंग आहे. हा रंगातून निसर्गाशी वा भूमीशी असलेले नाते दर्शवितो, निष्ठा व समृध्दीोचासमृद्धीचा बोध होतो.<br>
- निळ्या रंगाचे अशोक चक्र हे सागराप्रमाणे अथांगता व कालचक्राचकालचक्राचे व त्यासोबत बदलत जाणारे जग सूचित करतो. जीवन गतिमान असावे व भारतीयांनी शांततापूर्ण आगेकूच करावी असे धम्मचक्र दर्शविते. मूलतः हे चक्र विश्वशांतीचा संदेश देणार्‍या [[बौद्ध धर्म|बौद्ध धर्माचे]] धम्मचक्र आहे. त्याला ‘[[अशोकचक्र]]' या नावाने ओळखले जाते.त्यात भारतीय कला, तत्त्वज्ञान, इतिहास व संस्कृती यांचा सुरेख संगम झालेला दिसतो. ‘धम्मचक्र प्रवर्तनाय' हे घोषवाक्य भारतीय [[संसद]] सभापतीच्या स्थानाच्या शिरोभागी लिहिलेले आहे<br>.<ref>[http://www.marathivishwakosh.in/khandas/khand8/index.php?option=com_content&view=article&id=9257&Itemid=2&limitstart=2 मराठी विश्वकोश]</ref>
 
==भारताचा राष्ट्रध्वज फडकवण्याची नियमावली==