"नैसर्गिक पर्यावरण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
मराठी शब्दबांधातील पर्यावरण या शब्दाच्या व्याखेनुसार सजीवांच्या नैसर्गिक परिसरास पर्यावरण असे म्हणतात.<ref>http://www.cfilt.iitb.ac.in/wordnet/webmwn/wn.php</ref> वैज्ञानिक पारिभाषिक कोशानुसार पर्यावरण या संज्ञेत वनस्पती अथवा प्राणी ज्या नैसर्गिक परिसरात जगतात, वाढतात तेथील हवा, जमीन, पाणी, इतर सजीव, पर्जन्यमान, उंची, तपमान, इत्यादी सर्वांचा समावेश होतो. <ref> http://www.marathibhasha.org/kosh-words/search?term=&field_pratishabd_value=%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%A3&page=1#sthash.EU3iLx4D.dpuf </ref> मराठी विश्वकोशातील व्याख्येनुसार विशिष्ट वेळचे पर्यावरण म्हणजे शिलावरण, जलावरण, जीवावरण व वातावरण या मुख्य भूवैज्ञानिक घटकांतील सतत चालू असणार्‍या प्रक्रिया व आंतरक्रिया यांचा परिणाम होय.<ref>https://www.marathivishwakosh.in%2Fkhandas%2Fkhand12%2Findex.php%2Fcomponent%2Fcontent%2Farticle%3Fid%3D10164%26start%3D27&ei=vzyrVbyCM9KLuASvgLboBg&usg=AFQjCNF33QglT9jBEvWBfdQKzaoZTtvTxQ&bvm=bv.98197061,d.c2E</ref>
 
मराठी शब्दबांधातील पर्यावरण या शब्दाच्या व्याखेनुसार सजीवांच्या नैसर्गिक परिसरास पर्यावरण असे म्हणतात.वैज्ञानिक पारिभाषिक कोशानुसार पर्यावरण या संज्ञेत वनस्पती अथवा प्राणी ज्या नैसर्गिक परिसरात जगतात, वाढतात तेथील हवा, जमीन, पाणी, इतर सजीव, पर्जन्यमान, उंची, तपमान, इत्यादी सर्वांचा समावेश होतो.  मराठी विश्वकोशातील व्याख्येनुसार विशिष्ट वेळचे पर्यावरण म्हणजे शिलावरण, जलावरण, जीवावरण व वातावरण या मुख्य भूवैज्ञानिक घटकांतील सतत चालू असणार्‍या प्रक्रिया व आंतरक्रिया यांचा परिणाम होय.
 
मराठी विश्वकोशानुसार सर्व सजीव व पर्यावरण एकात्मपणे परस्पराश्रयी असतात. सजीवांना त्यांच्या जीवन संघर्ष आणि उत्क्रांतीमध्ये सभोवालतच्या पर्यावरणाशी जुळवून घ्यावे लागते अथवा अनुकूल असे बदल करावे लागतात. जे सजीव आपल्यात बदल घडवून आणण्यात कमी पडतात किंवा काही कारणास्तव ते स्वतः मध्ये बदल घडवू शकत नाही त्यांना आपल्या प्राणास मुकावे लागते<sup>[ [[विकिपीडिया:संदर्भ द्या|''संदर्भ हवा'']] ]</sup> कारण जो बदल स्वीकारतो तोच येथे तग धरून राहू शकतो.पर्यावरण आणि मानव यांचे परस्पर संबंध नेहमी बदलेते असतात.
मराठी विश्वकोशानुसार सर्व सजीव व पर्यावरण एकात्मपणे परस्पराश्रयी असतात.<ref>https://www.marathivishwakosh.in%2Fkhandas%2Fkhand15%2Findex.php%2Fcomponent%2Fcontent%2Farticle%3Fid%3D11540%26start%3D1&ei=5T6rVdPnFZCcugTPorHwCQ&usg=AFQjCNGjOlvVr-rmYxyHgioIhV2HbOl-Nw&bvm=bv.98197061,d.c2E</ref> सजीवांना त्यांच्या जीवन संघर्ष आणि उत्क्रांतीमध्ये सभोवालतच्या पर्यावरणाशी जुळवून घ्यावे लागते अथवा अनुकूल असे बदल करावे लागतात. जे सजीव आपल्यात बदल घडवून आणण्यात कमी पडतात किंवा काही कारणास्तव ते स्वतः मध्ये बदल घडवू शकत नाही त्यांना आपल्या प्राणास मुकावे लागते{{संदर्भ हवा}} कारण जो बदल स्वीकारतो तोच येथे तग धरून राहू शकतो.पर्यावरण आणि मानव यांचे परस्पर संबंध नेहमी बदलेते असतात.<ref>www.marathivishwakosh.in%2Fkhandas%2Fkhand12%2Findex.php%2F23-2015-01-14-06-25-27%2F10131-2012-07-19-05-07-27%3Fshowall%3D1%26limitstart%3D&ei=vzyrVbyCM9KLuASvgLboBg&usg=AFQjCNFuPteZinMY7ZwARZoQTlY45ZnB_A&bvm=bv.98197061,d.c2E</ref>