"कलश" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ ४:
{{बदल}}
मानव जेव्हा सुसंस्कृत होऊ लागला त्यावेळी मानवाला वाटले असेल की पाऊस आहे म्हणून तर जीवन आहे. जर पाऊस नसता तर जीवन सुकून गेले असते. पाऊस आपल्याला जीवनदान देतो तेव्हा आपणही त्याचे पूजन केले पाहिजे. परंतु त्यात एक अडचण आली. पाऊस तर फक्त चारच महिने येतो, तो देखील रोज नाही. आपल्या पूर्वजांनी त्यातून रस्ता काढला. विहिर, तलाव, नदी इ. सर्वांचे पाणी पावसानेच दिले आहे. तेव्हा त्यांनी कलशात ते पाणी घेऊन त्याची पूजा सुरु केली.{{व्यक्तिगतमत?}}
वरुणदेवाचे प्रतीक म्हणून पूजा करताना कलशात पाणी, हळद-कुंकू, गंध, अक्षता, फुले व कापूर घालण्याची प्रथा आहे असे मानले जाते.{{संदर्भ हवा}}
कलशाला जरा व्यापक केले म्हणजे तो कुंभ बनतो. नव्या घरात प्रवेश करण्यापूर्वी कुंभ ठेवण्याची प्रथा देखील आहे.{{पोकळी}} जलपूर्ण कुंभाप्रमाणे घरही भावपूर्ण आणि नवपल्लवित राहावे अशी मंगल कामना त्याच्या पाठीमागे आहे. {{व्यक्तिगतमत?}}<br>
स्थापत्यशास्रातही कलशाचे आगळे महत्त्व आहे. मंदिर आले की कलश असणारच. कलश म्हणजे शेवटचे शिखर, पूर्णतेचे प्रतीक. पूर्णतेच्या अनुभूतीचे प्रतीक अशा ह्या कलशाचे सार्थक दर्शन घेऊन आपणही पूर्ण बनले पाहिजे.{{व्यक्तिगतमत?}}
|