"कृषी संजीवनी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
नवीन पान: कृषी संजीवनी सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ अंतर्गत औ... |
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले खूणपताका: अभिनंदन! १० व्या संपादनाचा टप्पा ओलांडला ! |
||
ओळ १:
कृषी संजीवनी
सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ अंतर्गत औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातील एकूण २५ गावांमध्ये कृषी संजीवनी या प्रकल्पाच्या माध्यमाने १२०० शेतकर्यांसोबत सेंद्रिय शेतीतील अनेक उपक्रम राबवले जातात. या उपक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची निकडीची गरज म्हणजे दरवर्षी शेतामध्ये वापरण्यात येणाऱ्या सेंद्रिय खतांच्या अडचणी. या अडचणी पूर्ण करण्यासाठी कृषी संजीवनी प्रकलपा च्या माध्यमातून प्रयत्न केले जातात. या मध्ये कमी काळात उपलब्ध सेंद्रिय पदार्था पासून चांगले कुजलेले खत तयार केले जाते यामुळे शेतकऱ्यांची समस्या संपुष्ठात आणण्यासाठी तसेच सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत केले जातात.
[[वर्ग:शेती]]
|