"बेगम हजरत महल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
प्रस्तावना
ओळ १:
[[चित्र:Begum hazrat mahal.jpg|250 px|इवलेसे|बेगम हजरत महल]]
'''बेगम हजरत महल''' तथा '''मुहम्मदी खानुम''' (??:[[फैजाबाद]], [[भारत]] - [[७ एप्रिल]], [[इ.स. १८७९]]:[[काठमांडू]], [[नेपाळ]]) ही [[अवध]]च्या नवाब [[वाजीद अली]]ची पत्नी होती.
[[फैजाबाद]] या गावी एका गरिब कुटुंबात जन्म झालेली '''मुहम्मदी खानुम''' ही अत्यंत सुंदर होती. [[अवध]]चा [[नवाब वाजीद अली]] याने मुहम्मदी खानुम च्या सौदर्यावर मोहीत होवून तिच्याशी निकाह केला. निकाहानंतर नवाब अली यांनी मुहम्मदी खानुम हिचे नाव बदलून [[बेगम हजरत महल]] असे ठेवले.
 
[[फैजाबाद]] या गावी एका गरिब कुटुंबात जन्म झालेली '''मुहम्मदी खानुम''' ही अत्यंत सुंदर होती. [[अवध]]चा [[नवाब वाजीद अली]] याने मुहम्मदी खानुम च्याखानुमच्या सौदर्यावरसौंदर्यावर मोहीत होवून तिच्याशी निकाह केला. निकाहानंतर नवाब अली यांनी मुहम्मदी खानुम हिचे नाव बदलून [[बेगम हजरत महल]] असे ठेवले.
 
बेगम हजरत महल अत्यंत स्वाभिमानी आणि महत्वकांक्षी होती. नवाब वाजीद अलीचे राज्यकारभारात लक्ष नसल्याने ती राज्यकारभारात लक्ष घालू लागली. १३ फेब्रुवारी १८५६ रोजी इंग्रजांनी अवधचे राज्य खालसा केले. नवाब वजीद अलीला कलकत्यात नजरकैदेत ठेवण्यात आले. बेगम हजरत महलने इंग्रजांच्या अरेरावीला विराध करण्याचे ठरवून आपल्या १४ वर्षाच्या मुलासह [[लखनौ]]मध्येच राहण्याचे ठरविले. बेगम हजरत महल [[स्त्री]] असूनही युद्धनिपुण होती. शस्त्रास्त्रे चालविण्यात ती तरबेज होती. तिने महिलांचे [[सैनिक]] दल उभारून इंग्रजांच्या सैन्याचा कडवा प्रतिकार केला होता.
 
अखेर १८ मार्च १८५८ रोजी बेगम हजरत महलचा इंग्रजांनी पराभव केला. त्यानंतर तिने [[नेपाळ]]मधल्या तराईच्या जंगलात आश्रय घेतला. काही वर्षांनंतर [[काठमांडू]]ला राहत असतानाच १८७९ मध्ये तिचा मृत्युमृत्यू झाला.
 
[[वर्ग:भारतीय क्रांतिकारक]]