"बेकारी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छोNo edit summary खूणपताका: दृष्य संपादन: बदलले nowiki ? |
No edit summary खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. |
||
ओळ ८५:
[[स्वातंत्र्य|स्वातंत्र्यानंतर]] भारताची [[लोकसंख्या]] वेगाने वाढू लागली.त्यामुळे श्रमशक्ती वाढत गेली. अपुऱ्या [[आर्थिक विकास|आर्थिक विकासा]]<nowiki/>मुळे या अतिरिक्त श्रमशक्तीला द्वितीय व तृतीय क्षेत्रात सामावून घेता आले नाही. त्यामुळेच बेकारी वेगाने वाढत गेली.
===
अज्ञान व निरक्षरतेमुळे भारतातील शेतकरी शेतीमध्ये परंपरागत पद्धतीचा वापर करतात. त्यामुळे भूमीची उत्पादकता कमी राहते आणि रोजगार वाढत नाही. परिणामतः बेकारी वाढते.
== संदर्भ == {{reflist}} {{संदर्भनोंदी}} {{संदर्भयादी}}
[[वर्ग:अर्थशास्त्र]]
|