"जैवविविधता" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ ४५:
==जैवविविधतेचा मानवास फायदा==
जैवविविधता परिसंस्था टिकवून ठेवण्यास मदत करते. त्यामुळे कार्बन डाय ऑक्साइड चक्र सुरळीत राहते. हवेचे सर्व घटक संतुलित राहतात.जलचक्र सुरळीतपणे सुरु राहते. जलचक्रामुळे पाणी शुद्ध होते. जमिनीची धूप थांबते. अश्मयुगापासून मानवी हस्तक्षेपामुळे सजीव जातींचा विनाश व्हायला प्रारंभ झाला. याआधी नैसर्गिक आपत्ति हेच फक्त जातिविनाशाचे एकमेव कारण होते. जीवाश्मांच्या अभ्यासावरून अश्मयुगापासून जातिविनाशाचा वेग शंभर ते दहा हजार पटीनी वाढल्याचे सिद्ध झाले आहे.
==कृषि==
ओळ ६२:
==औद्योगिक वापर==
अनेक उद्योगामध्ये सजीवापासून मोठ्या प्रमाणात मिळवलेल्या वस्तूंचा वापर होतो. घरे, कपडा, रंग, रबर आणि इंधन सर्वस्वी सजीवापासून मिळवले जातात. जैवविविधता पाणी, इमारती, लाकूड, कागद, तंतू आणि अन्न यांच्या पुन: पुनः निर्मितीसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. जैवविविधतेचा ऱ्हास म्हणजे आर्थिक नुकसान.
==छंद, संस्कृती आणि सौंदर्यदृष्टी==
|