"अस्मितादर्श साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छोNo edit summary |
|||
ओळ १:
डॉ.गंगाधर पानतावणे यांच्या संपादकत्वाखाली [[अस्मितादर्श (त्रैमासिक)|अस्मितादर्श नावाचे त्रैमासिक]] निघत असते. ते त्रैमासिक दरवर्षी '''अस्मितादर्श साहित्य संमेलन''' भरवते.
==यापूर्वीची अस्मितादर्श साहित्य संमेलने==
* ?वे संमेलन - १९८६ -नाशिक. संमेलनाध्यक्ष : [[निर्मलकुमार फडकुले]]
* ?वे संमेलन - १९९२ जालना. संमेलनाध्यक्ष : [[त्र्यंबक सपकाळे]]
* २०वे संमेलन -चंद्रपूर.
* २८वे संमेलन - चंद्रपूर. १२-१३ एप्रिल २००९; संमेलनाध्यक्ष : डॉ.ओमप्रकाश वाल्मीकी..."दलित साहित्यच खरे भारतीय साहित्य आहे. त्यात प्रेम, समता आणि बंधुतेचा विचार आहे. यात ना भाषेचा भेद आहे, ना क्षेत्रवादाला स्थान. त्यामुळे देशाला
* २९वे संमेलन - २३-२४ ऒक्टोबर २०१० -परभणी. संमेलनाध्यक्ष : प्रा.रामनाथ चव्हाण.
* ३०वे संमेलन - २४-२५ डिसेंबर २०११ -कळंब(उस्मानाबाद जिल्हा). संमेलनाध्यक्ष : प्रा. भास्कर चंदनशिव
* ३१वे संमेलन - २५-२६ नोव्हेंबर २०१२ -जळगाव. संमेलनाध्यक्ष : डॉ.
* ३२वे संमेलन - नांदेड येथे, २-३- जानेवारी २०१५ रोजी झाले. संमेलनाध्यक्ष आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे हे होते.
---
Line १८ ⟶ १९:
२. डॉ. आंबेडकर यांच्या इंग्रजी साहित्याचा मराठीतून अनुवाद करावा.<br />
३. बुद्धगया येथील महाबोधी महाविहार पूर्णपणे बुद्धांच्या (?) ताब्यात देण्यात यावे.<br />
४. महाविहारात अन्य धर्मीयांकडून करण्यात
५. केंद्र सरकारने तत्त्वत: मान्य केलेली इंदू मिलची जागा बाबासाहेबांच्या स्मारकासाठी सहा डिसेंबरच्या आत ताब्यात द्यावी.<br />
६. केंद्र सरकारच्या पुढाकाराने आंतरराष्ट्रीय बौद्ध विहार निर्माण करावा.<br />
|