"वसंत शांताराम देसाई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
वसंत देसाई कडे पुनर्निर्देशित
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
वसंत शांताराम देसाई (जन्म :२७ डिसेंबर, इ.स. १००४; मृत्यू : २३जून १९९४) हे एक मराठी नाटककार, नाट्यसमीक्षक आणि पदरचनाकार होते. त्यांनी [[राम गणेश गडकरी]] यांच्या प्रेमसंन्यास या नाटकासाठी पदे लिहिली.
#पुनर्निर्देशन[[वसंत देसाई]]
 
वसंत शांताराम देसाई हे मराठी रंगभूमीचा चालताबोलता कोश समजले जात.
 
विधिलिखित हे त्यांचे पहिले आणि अमृतसिद्धी हे दुसरे नाटक. ही दोन्ही नाटके त्यांनी बालगंधर्वांची मध्यवर्ती भूमिका डोळ्यासमोर धरून लिहिली.
 
==वसंत शांताराम देसाई यांची साहित्य संपदा==
* अमृतसिद्धी (नाटक)
* अशीच एकाची गोष्ट (आत्मचरित्र)
* कलावंतांच्या सहवासात
* कलेचे कटाक्ष
* किर्लोस्कर आणि देवल (नाट्यसमीक्षा)
* कुलीन स्त्रिया आणि रंगभूमी
* खाडिलकरांची नाट्यसृष्टी (नाट्यसमीक्षा)
* गडकर्‍यांची नाट्यसृष्टी (नाट्यसमीक्षा)
* नट, नाटक आणि नाटककार
* बालगंधर्व : व्यक्ती आणि कला
* मखमलीचा पडदा
* रागरंग
* विद्याहरणाचे अंतरंग (नाट्यसमीक्षा)
* विधिलिखित (नाटक)
 
==सन्मान==
* वसंत शांताराम देसाई हे १९६० साली अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष होते.
 
 
 
[[वर्ग:मराठी लेखक]]