"ऋतुसंहार" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
आर्या जोशी (चर्चा | योगदान) |
|||
ओळ १:
'''ऋतुसंहार''' हे [[कालिदास]]लिखित काव्य आहे.
सहा ऋतूंचे वर्णन या काव्यात आहे.प्रत्येक ऋतूच्या वर्णनात त्या ऋतूचा वृक्ष, वेली व पशू पक्षी यांच्यावर होणारा परिणाम यात उत्तम प्रकारे दाखविला आहे. प्रेमात मग्न असणा-यांच्या वृतीत त्या त्या ऋतूत होणारा बदलही कालिदास नोंदवितो.(१)
== संदर्भ व नोंदी== ==
१. भारतीय संस्कृती कोश खंड १
==ऋतुसंहारचे मराठी/हिंदी अनुवादक==
|