"सामंतशाही" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो added Category:२०१५ मधील उदयोन्मुख लेख using HotCat |
|||
ओळ २८:
[[File:Arthur-Pyle Mounted Knight.JPG|इवलेसे|उजवे|200px|सामंत]]
सामंतशाही असलेल्या समाजात तीन [[वर्ग]] होते. पहिला वर्ग सामंत व जमिनदारांचा होता. हा वर्ग सर्वांत प्रभावशाली होता. तो सत्ता व वैभव भोगणारा होता. दुसरा वर्ग [[नगर]]वस्तीत राहणारा मध्यमवर्ग होता. तिसरा वर्ग शेतकर्यांचा व शेतमजुरांचा (भूदासांचा) होता. हा तिसरा वर्ग प्रत्यक्षात जमीन कसण्याचे काम करत असे. या वर्गातील लोकांना गुलामांप्रमाणे आणि वेठबिगारांप्रमाणे वागणूक मिळे. त्यामुळे या वर्गाची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. सर्वसामान्य जनतेची दुरवस्था हा सामंतशाहीचा मोठा दोष होता.
==सरंजामशाहीतील स्त्रियांच्या कहाण्या==
सरंजामशाहीतील स्त्रियांच्या कहाण्या सांगणारे ‘चिरेबंदी कळा’ नावाचे पुस्तक डॉ. शारदा देशमुख यांनी लिहिले आहे.
==मॅनॅार==
|