"वृक्षायुर्वेद" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो →त्वरित फलन |
छोNo edit summary |
||
ओळ १:
[[वराहमिहिर|वराहमिहिराच्या]] ‘[[बृहत्संहिता]]’ या बृहद्ग्रंथाचा वृक्षायुर्वेद हा ५५ वा अध्याय आहे. यात एकूण ३१ श्लोक आहेत. <br />
याचे लेखन [[वराहमिहिर]] यांनी [[उज्जैन]] येथे केले. ग्रंथाच्या या भागात पिके आणि त्याच्या लागवडीच्या सर्व अंगांचा विचार केला आहे. <br />
यात झाडांची वाढ, जमिनीची लागवडीचे दृष्टीने तयारी, बीजप्रक्रिया, रोपप्रक्रिया, झाडांसाठी जीवनसत्त्वे, झाडांवरील रोग, लागवडीचे तंत्र व सिंचन या गोष्टींचा विचार केला आहे.
==झाडांची वाढ ==
यासंबंधी माहिती देताना फांदी लावून येणारे [[वृक्ष]] असा उल्लेख आहे. त्यांना कांडरोप्य असे म्हटले आहे. यालाच आपण छाट कलमे म्हणतो.
==जमिनीची तयारी==
बीजप्रक्रिया - अंकोल वृक्षाच्या (शास्त्रीय नाव अलँजियम सॅल्व्हिफोलियम) फलकल्काने (रसाने) शंभर वेळा सिंचित किंवा त्याच्या तेलाने किंवा भोकरीचा रस वा तेलाने शंभर वेळा सिक्त करून कोणतेही बी गारांचे [[पाणी]] मिसळलेल्या जमिनीत लावावे. त्याच क्षणी बीजास अंकुर येतात. [[कांचन]], [[आवळा]], [[धावडा]], [[अडुळसा]], [[धोत्रा]], [[तिवर]] यांची मुळे + [[वेत]] व [[रुई|रुइमंदार]] यांच्या पर्णयुक्त वल्ली (पानांसह काड्या) अशा एकूण आठ वस्तू दुधात घालून तापवाव्या. निवल्यावर त्यात [[कवठ|कवठाचे]] बी टाकून १०० टाळ्या वाजवाव्या व नंतर ते बी उन्हात वाळवावे. असे ३० दिवस करून नंतर संस्कारित खड्डय़ात लावावे.( श्लोक २४ ते २६)
ओळ २०:
==रोग==
ऊन, थंडी, वारा यांचा अतिरेक झाला म्हणजे रोग होतात असे यात मानले आहे. <br />
लक्षणे - पाने पांढरी पडतात, अंकुर वाढत नाहीत, फांद्या वाळतात. <br />
वृक्षरोग व्रण - व्रणांवर [[वावडिंग]], [[तूप]] व मातीचा चिखल यांचा लेप देऊन त्यावर दूध-पाणी शिंपडावे.<br />
वृक्ष लागवड - लागवडीसंबंधी विस्तृत विवेचन यात दिले आहे. दोन वृक्षांत अंतर कां ठेवावे, किती ठेवावे, लागवडीचा काल (यासंदर्भात [[ऋतु]], [[नक्षत्र|नक्षत्रे]]
अंतर - २० हात उत्तम, १६ हात मध्यम, १२ हात कनिष्ठ. (१ हात =१.५ फू.)अंतर ठेवण्याची कारणे - लागवड जवळ झाल्यास फांद्या एकमेकास लागतात व मुळे एकमेकांत गुंततात व त्यामुळे फळे मिळत नाहीत.
कवठाच्या झाडासाठी खड्डा भरणे
लागवड काल - नक्षत्रे, [[उत्तरा]], [[रोहिणी]], [[मृग]], [[रेवती]], [[चित्रा]], [[अनुराधा]], [[मूळ]], [[विशाखा]], [[पुष्य]], [[श्रवण]], [[अश्विनी]], [[हस्त]] या नक्षत्रांत लागवड करावी. वर्षां काळात (श्रावण-भाद्रपद महिने) फांद्या फुटलेले वृक्ष लावावे.
|