"वृक्षायुर्वेद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १:
[[वराहमिहिर|वराहमिहिराच्या]] ‘[[बृहत्संहिता]]’ या बृहद्ग्रंथाचा वृक्षायुर्वेद हा ५५ वा अध्याय आहे. यात एकूण ३१ श्लोक आहेत. <br />
याचे लेखन [[वराहमिहिर]] यांनी [[उज्जैन]] येथे केले. ग्रंथाच्या या भागात पिके आणि त्याच्या लागवडीच्या सर्व अंगांचा विचार केला आहे. <br />
यात झाडांची वाढ, जमिनीची लागवडीचे दृष्टीने तयारी, बीजप्रक्रिया, रोपप्रक्रिया, झाडांसाठी जीवनसत्त्वे, झाडांवरील रोग, लागवडीचे तंत्र व सिंचन या गोष्टींचा विचार केला आहे.
 
==झाडांची वाढ ==
यासंबंधी माहिती देताना फांदी लावून येणारे [[वृक्ष]] असा उल्लेख आहे. त्यांना कांडरोप्य असे म्हटले आहे. यालाच आपण छाट कलमे म्हणतो. दुसऱ्यादुसर्‍या पद्धतीची माहिती वाचत असताना हे भेट कलमाचे वर्णन आहे. हे लक्षात येते. छाट कलमाच्या काडीस शेण लावून मग ती जमिनीत लावावी असेही सुचविले आहे. (श्लोक क्र. ४-५)
 
==जमिनीची तयारी==
जमीनीतीलजमिनीतील बीज पेरून फुलल्यावर तिथेच मर्दन करावे. (कापून तिथेच टाकावे व तुडवावे) मऊ [[जमीन]] सर्व वृक्षांना हितकारक.<br />
बीजप्रक्रिया - अंकोल वृक्षाच्या (शास्त्रीय नाव अलँजियम सॅल्व्हिफोलियम) फलकल्काने (रसाने) शंभर वेळा सिंचित किंवा त्याच्या तेलाने किंवा भोकरीचा रस वा तेलाने शंभर वेळा सिक्त करून कोणतेही बी गारांचे [[पाणी]] मिसळलेल्या जमिनीत लावावे. त्याच क्षणी बीजास अंकुर येतात. [[कांचन]], [[आवळा]], [[धावडा]], [[अडुळसा]], [[धोत्रा]], [[तिवर]] यांची मुळे + [[वेत]] व [[रुई|रुइमंदार]] यांच्या पर्णयुक्त वल्ली (पानांसह काड्या) अशा एकूण आठ वस्तू दुधात घालून तापवाव्या. निवल्यावर त्यात [[कवठ|कवठाचे]] बी टाकून १०० टाळ्या वाजवाव्या व नंतर ते बी उन्हात वाळवावे. असे ३० दिवस करून नंतर संस्कारित खड्डय़ात लावावे.( श्लोक २४ ते २६)
 
ओळ २०:
 
==रोग==
ऊन, थंडी, वारा यांचा अतिरेक झाला म्हणजे रोग होतात असे यात मानले आहे. <br />
लक्षणे - पाने पांढरी पडतात, अंकुर वाढत नाहीत, फांद्या वाळतात. <br />
वृक्षरोग व्रण - व्रणांवर [[वावडिंग]], [[तूप]] व मातीचा चिखल यांचा लेप देऊन त्यावर दूध-पाणी शिंपडावे.<br />
वृक्ष लागवड - लागवडीसंबंधी विस्तृत विवेचन यात दिले आहे. दोन वृक्षांत अंतर कां ठेवावे, किती ठेवावे, लागवडीचा काल (यासंदर्भात [[ऋतु]], [[नक्षत्र|नक्षत्रे]] इ. चाइत्यादीचा विचार केला आहे), खड्डा केवढा घ्यावा, त्यावर कोणती प्रक्रिया करून तो कसा भरावा या संबंधीचे विवेचनहेविवेचनही यात केले आहे. लागवडीचे कालासंबंधी यात जो तपशील दिला आहे. एका ठिकाणचा वृक्ष काढून दुसऱ्यादुसर्‍या ठिकाणी लावायचा असल्यास काय काळजी घ्यावी याचाही तपशील दिला आहे.
 
अंतर - २० हात उत्तम, १६ हात मध्यम, १२ हात कनिष्ठ. (१ हात =१.५ फू.)अंतर ठेवण्याची कारणे - लागवड जवळ झाल्यास फांद्या एकमेकास लागतात व मुळे एकमेकांत गुंततात व त्यामुळे फळे मिळत नाहीत.
 
कवठाच्या झाडासाठी खड्डा भरणे (कवठासाठी): हातभर लांब व रुंद, २ हात खोल खड्डय़ात दूध-पाणी भरावे. तो कोरडा झाल्यावर भाजून काढावा. नंतर राखेत [[तूप]] व [[मध]] मिसळून त्याचा लेप द्यावा. नंतर [[उडीद]] व [[गहू|यव]] ([[जवस]]) यांचे चूर्ण मातीत मिसळावे (माप नाही) या मातीने खड्डा भरून नंतर मांस व [[मासे]] मिश्रित पाणी घालून माती ठोकून घ्यावी. नंतर संस्कारित कवठाचे बी (पहा बीजप्रक्रिया) ३:३ श्लोक २२-२३) चार बोटे खोल लावून त्यावर मांस व मासे मिश्रित पाणी घालावे. आश्चर्यकारक अंकुर येतील.
लागवड काल - नक्षत्रे, [[उत्तरा]], [[रोहिणी]], [[मृग]], [[रेवती]], [[चित्रा]], [[अनुराधा]], [[मूळ]], [[विशाखा]], [[पुष्य]], [[श्रवण]], [[अश्विनी]], [[हस्त]] या नक्षत्रांत लागवड करावी. वर्षां काळात (श्रावण-भाद्रपद महिने) फांद्या फुटलेले वृक्ष लावावे.