"इडन गार्डन्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ५४:
* १९४६ साली, फॉर्मात असलेल्या [[मुश्ताक अली]]ला [[ऑस्ट्रेलियन सर्व्हिसेस XI]] विरुद्धच्या अनधिकृत कसोटीमधून वगळण्यात आले. त्यानंतर प्रेक्षकांनी ("नो मुश्ताक, नो टेस्ट" अशा घोषणांसह) केलेल्या निषेधामुळे, निवड समितीने त्याला पुन्हा संघात घेतले. <ref name=Mushtaq_Ali>{{cite web|दुवा=http://www.rediff.com/cricket/2001/dec/17mush.htm |शीर्षक=दुर्दैवाने, ते आज प्रतिभावान खेळाडूकडे पाहत नाहीत: रेडीफची मुश्ताक अली सोबत मुलाखत |प्रकाशक=रेडिफ.कॉम |दिनांक=१७ डिसेंबर २००१|भाषा=इंग्रजी | ॲक्सेसदिनांक=२ डिसेंबर २०१६}}</ref>
* १९६६/६७ वेस्ट इंडीज आणि १९६९/७० ऑस्ट्रेलिया दौर्‍यादरम्यान मैदानावर दंगली घडल्य होत्या.<ref name="cric" />
* १६ ऑगस्ट १९८० च्या [[ईस्ट बंगाल एफ.सी.|पूर्व बंगाल]] आणि [[मोहन बागान ए.सी.|मोहन बागान]] संघादरम्यानच्या डर्बी लीग सामन्यानंतर झालेल्या चेंगराचेंगरीमुळे १६ फुटबॉल चाहत्यांना आपले प्राण गमवावे लागले होते. <ref name=stampede>{{cite web|दुवा=http://www.goal.com/en-india/news/1064/i-league/2016/08/16/26560182/revisiting-16th-august-1980-the-darkest-day-in-the-history|शीर्षक=१६ ऑगस्ट १९८० च्या आठवणी: भारतीय फुटबॉलच्या इतिहासातील सर्वात काळा दिवस |प्रकाशक=गोल.कॉम |दिनांक=१६ ऑगस्ट २०१६|भाषा=इंग्रजी | ॲक्सेसदिनांक=२ डिसेंबर २०१६}}</ref>
* क्रिकेट विश्वचषक, १९८७ च्या संस्मरणीय अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा ७ धावांनी पराभव केला.
*[[हिरो चषक, १९९३-९४]] मधील भारत वि दक्षिण अफ्रिका पहिल्या उपांत्य सामन्यात [[सचिन तेंडुलकर]]ने टाकलेले शेवटच्या निर्णायक षटकांत दक्षिण आफ्रिकेला ६ चेंडूंमध्ये ६ धावांची गरज असताना फक्त ३ धावा देऊन भारताला संस्मरणीय विजय मिळवून दिला. <ref>{{cite web |दुवा= http://www.espncricinfo.com/magazine/content/story/407722.html |शीर्षक=सचिन टाईज देम डाऊन |प्रकाशक=इएसपीएन क्रिकइन्फो | ॲक्सेसदिनांक=२ डिसेंबर २०१६}}</ref>