"टिपू सुलतान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
ओळ ३६:
| तळटिपा =
|}}
'''टिपू सुलतान''' (२० नोव्हेंबर, इ.स. १७५० - ४ मे, इ.स. १७९९) हा [[म्हैसूरचे राजतंत्र|म्हैसूरच्या राजतंत्राचा]] ''दलवाई'' व कार्यकारी शासक होता. हा म्हैसूरच्या राज्याचा सेनापती [[हैदरअली]] व त्याची पत्नी फक्र-उन-निसा यांचा पुत्र होता.हैदरच्या मृत्यू नंतर टिपुने साम्राज्याचा साभाळ केला.याच काळत इग्रंजानी संपुर्ण भारतात साम्राज्याचा विस्तार केला होता..आनवित छळ होत होता. लोकांना गुलाम बनवून पाश्चात्य देशात पाटवले जाई.हिंदू व मुसलमान याच्यात तेढ निर्माण केली. इग्रंजी फौजेतिल हिंदू ना गाईच्या कातड्याचा काडतुस व मुसलमानाना डुक्कराचे कातडे लावलेले काडतुस. यामुळे इग्रंजा विरोध असंतोष वाढला. या असंतोषचा फायदा घेत 1858 साली राष्ट्रीय उठाव झाला. या चळवळीत टिपूने इग्रंजाना सळोकी पळो करून सोडल..[पारतंत्र इतिहास]
 
{{कॉमन्स वर्ग|Tipu Sultan|{{लेखनाव}}}}