"हरितगृह परिणाम" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
V.narsikar (चर्चा | योगदान) नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले |
V.narsikar (चर्चा | योगदान) दुवे |
||
ओळ २:
पृथ्वीलगतच्या वातावरणामध्ये [[कर्ब द्वी प्राणीद]] (कार्बन-डाय-ऑक्साईड) व अशाच काही अन्य घातक वायूंचे प्रमाण वाढले की हरितगृह परिणाम होतो. हरितगृह परिणामामुळे पृथ्वीच्या तापमानात वाढ होण्याचा संभव असतो.
==विवरण==
दुपारी सूर्यप्रकाश [[पृथ्वी|पृथ्वीवर]] पडल्यावर ती तापते व नंतर रात्री ती [[उष्णता वहन|उष्णता]] उत्सर्जित होऊन ती आकाशाकडे जात असते. या क्रियेस [[उष्णता प्रारण|उष्णतेचे प्रारण]] असे म्हणतात. पृथ्वीस वातावरण असल्याने ही उष्णता नाहीशी होत नाही तर, वातावरणात असलेला कर्ब-द्वी-प्राणीद ((कार्बन-डाय-ऑक्साईड) वायूचे [[रेणू]] या कामात महत्त्वाची भूमिका बजावतात असे निदर्शनास आले आहे. हे रेणू [[अवरक्त]] [[प्रारण|प्रारणाने]] उत्तेजित होऊन ते त्यास ग्रहण करतात,व ते प्रारण पुन्हा भूपृष्ठाकडे पाठवितात.याने पृथ्वीवरील वातावरण रात्रीदेखील उबदार राहते.हा निसर्गतः घडणारा एक 'नैसर्गिक हरितगृह परिणाम' आहे.
कर्ब-द्वी-प्राणीद हा वायू पृथ्वीवरील सर्व जीवांसाठी मदतनीसाचे काम करतो.परंतू तो अल्प प्रमाणात किंवा संतुलित असल्यावरच त्याचे या गुणधर्माचा फायदा होतो. त्यास 'संतुलित हरितगृह परिणाम' असे म्हणतात.
==वाईट परिणाम==
या [[कर्ब द्वी प्राणीद|कर्ब-द्वी-प्राणीद]] वायूचे तसेच [[मीथेन]], [[नायट्रस ऑक्साईड]] व [[बाष्प]] या
या परिणामास नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे.
|