"भारताची फाळणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
V.narsikar (चर्चा | योगदान) छो 103.247.54.99 (चर्चा) यांनी केलेले बदल सांगकाम्या यांच्या आवृत... |
No edit summary |
||
ओळ ८:
[[चित्र:Partion1.jpg|thumb|300px|right|पंजाबचे एक रेल्वे स्टेशन]]
फाळणीचे बीज स्वातंत्र्याच्या बरेच आधी रोवले गेले. स्वातंतत्र्यपूर्व अखंड भारतात हिंदू बहुसंख्य होते. तत्कालीन राजकीय परिस्थितीत भारतीय राष्ट्रीय कॉन्ग्रेस मोठी राजकीय संस्था होती. ही संस्था मुसलमानांचे हितसंबध राखण्यास असमर्थ आहे असे मानून १९०६ साली [[
== फाळणी प्रक्रिया ==
प्रत्यक्ष
▲प्रत्यक्ष फाळणी प्रक्रिया "मांउटबॅटन योजने"खाली पार पडली. ब्रिटिश सरकारने नेमलेल्या सिरिल रेडक्लिफ या आधिका-याने प्रत्यक्ष सरहद्द निश्चित केली. [[जुलै १८]], [[१९४७]] रोजी ब्रिटिश संसदेत भारताचा स्वातंत्र्याचा कायदा मंजूर झाला. यात ब्रिटिश सरकारला अंकित असलेल्या ५६५ संस्थानांना हवा तो पर्याय निवडण्याची मुभा देण्यात आली. या तरतुदीमुळे [[काश्मिर समस्या।काश्मिर समस्येचा]] उदय झाला.
=== लोकस्थलांतर ===
== परिणाम ==
हिंदू-मुस्लिम हिंसाचार ही फाळणीची
* नवनिर्मित पाकिस्तानची [[राष्ट्रभाषा]] कोणती असावी यावर १९५२ साली पाकिस्तानात वाद उफाळला.
* पाकिस्तानच्या पूर्व व पश्चिम विभागातील तेढ वाढून [[१९७१]] साली [[बांग्लादेश]] उदयाला आला.
* [[भारत।भारतात]] स्वातंत्र्योत्तर काळातही
▲* [[भारत।भारतात]] स्वातंत्र्योत्तर काळातही हिंदूमुस्लिमांत भीषण दंगे घडले. (२००१ गुजरात हत्याकांड/ १९९२ मधील मुंबईची दंगल)
▲* भारत व पाकिस्तान मध्ये चारदा युद्ध झाले.
▲* [[जम्मु व काश्मीर]]मधील फुटिरयावाद व पाकिस्तान प्रक्षोभित उग्रवाद
▲* ईशान्य भारतामधील फुटिर चळवळी
▲* [[उर्दू]] भाषिकांच्या मोठ्या स्थलांतरामुळे जन्माला आलेली [[मुहाजिर आंदोलन]]
== हे सुद्धा पहा ==
Line ३९ ⟶ ३४:
== बाह्य दुवे ==
* [http://www.frontlineonnet.com/fl1826/18260810.htm '
*{{वेबॅक
* [http://www.storyofpakistan.com पाकिस्तानची जन्मकथा]
|