"भारताची फाळणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो 103.247.54.99 (चर्चा) यांनी केलेले बदल सांगकाम्या यांच्या आवृत...
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ८:
[[चित्र:Partion1.jpg|thumb|300px|right|पंजाबचे एक रेल्वे स्टेशन]]
 
फाळणीचे बीज स्वातंत्र्याच्या बरेच आधी रोवले गेले. स्वातंतत्र्यपूर्व अखंड भारतात हिंदू बहुसंख्य होते. तत्कालीन राजकीय परिस्थितीत भारतीय राष्ट्रीय कॉन्ग्रेस मोठी राजकीय संस्था होती. ही संस्था मुसलमानांचे हितसंबध राखण्यास असमर्थ आहे असे मानून १९०६ साली [[ढाकाडाक्का]] शहरात [[अखिल भारतीय मुस्लिम लिगलीग]] पक्षाची अल्लामा इक्बाल यांनी स्थापना केली. हिंदू व मुस्लिम हे दोन वेगवेगळे राष्ट्रसमूह असून असा द्विराष्ट्रवादाचा सिद्धांतसिद्धान्त [[महम्मदमहंमद अली जिन्नाजीना]] यांनी मांडला. ही राष्ट्रे वेगळी झाली तरी अमेरिका-कॅनडा प्रमाणे यांचे हितसंबंध परस्पर-जडित असतील असा युक्तिवाद त्यांनी केला. [[भारतीय राष्ट्रीय कॉन्ग्रेसच्या।भारतीयकाँग्रेसच्या।भारतीय राष्ट्रीय कॉन्ग्रेसच्याकाँग्रेसच्या]] नेत्यांचा या सिद्धांताससिद्धान्तास विरोध होता. आपला द्विराष्ट्रसिद्धांतद्विराष्ट्रसिद्धान्त पुढे रेटण्यासाठी त्यांनी ऑगस्ट १९४६ साली कलकत्यातकलकत्त्यात "थेट कृतीदिनाकृतिदिना"चे (Direct Action Day) चे आवाहन केले. यात सुमारे ५००० लोक ठार झाले.
 
== फाळणी प्रक्रिया ==
प्रत्यक्ष फाळणीफाळणीची प्रक्रिया "मांउटबॅटन योजने"खाली पार पडली. ब्रिटिश सरकारने नेमलेल्या सिरिल रेडक्लिफ या आधिका-यानेआधिकार्‍याने प्रत्यक्ष सरहद्द निश्चित केली. [[जुलै १८]], [[१९४७]] रोजी ब्रिटिश संसदेत भारताचाभारताच्या स्वातंत्र्याचा कायदा मंजूर झाला. यात ब्रिटिश सरकारला अंकित असलेल्याभारतातील ५६५ संस्थानांना हवा तो पर्याय निवडण्याची मुभा देण्यात आली. या तरतुदीमुळे [[काश्मिरकाश्मीर समस्या।काश्मिरसमस्या।काश्मीर समस्येचा]] उदय झाला.
 
प्रत्यक्ष फाळणी प्रक्रिया "मांउटबॅटन योजने"खाली पार पडली. ब्रिटिश सरकारने नेमलेल्या सिरिल रेडक्लिफ या आधिका-याने प्रत्यक्ष सरहद्द निश्चित केली. [[जुलै १८]], [[१९४७]] रोजी ब्रिटिश संसदेत भारताचा स्वातंत्र्याचा कायदा मंजूर झाला. यात ब्रिटिश सरकारला अंकित असलेल्या ५६५ संस्थानांना हवा तो पर्याय निवडण्याची मुभा देण्यात आली. या तरतुदीमुळे [[काश्मिर समस्या।काश्मिर समस्येचा]] उदय झाला.
 
=== लोकस्थलांतर ===
फाळणी नंतरच्याफाळणीनंतरच्या काळात लोकसंख्येचे प्रचंड प्रमाणात स्थलांतर झाले. सुमारे १.४५ कोटी लोकसंख्या फाळणीने प्रभावित झाली. फाळणीनंतर उफाळलेल्या दंगलीत एकूण १० लाख लोकांना प्राण गमवावे लागल्याचा अंदाज आहे. फाळणीनंतरही १/३ मुसलमान आजच्या भारतात राहिले. फाळणीला गांधीजीनी मान्यता दिली होती.
फाळणीला गांधीजीनी मान्यता दिली.
 
== परिणाम ==
हिंदू-मुस्लिम हिंसाचार ही फाळणीची परिणितीपरिणती होती. याशिवाय फाळणीचे अनेक पडसाद नंतरच्या काळात उमटत राहिले.
 
* नवनिर्मित पाकिस्तानची [[राष्ट्रभाषा]] कोणती असावी यावर १९५२ साली पाकिस्तानात वाद उफाळला.
 
* पाकिस्तानच्या पूर्व व पश्चिम विभागातील तेढ वाढून [[१९७१]] साली [[बांग्लादेश]] उदयाला आला.
* [[भारत।भारतात]] स्वातंत्र्योत्तर काळातही हिंदूमुस्लिमांतहिंदू-मुस्लिमांत भीषण दंगे घडले. (२००१ गुजरात हत्याकांड/ १९९२ मधील मुंबईची दंगल)
 
* भारत व पाकिस्तान मध्येपाकिस्तानमध्ये चारदा युद्ध झाले.
* [[भारत।भारतात]] स्वातंत्र्योत्तर काळातही हिंदूमुस्लिमांत भीषण दंगे घडले. (२००१ गुजरात हत्याकांड/ १९९२ मधील मुंबईची दंगल)
* [[जम्मुजम्मू व काश्मीर]]मधील फुटिरयावादफुटीरतावाद व पाकिस्तान प्रक्षोभित उग्रवाद जन्माला आले.
 
* ईशान्य भारतामधील फुटिरफुटीर चळवळी
* भारत व पाकिस्तान मध्ये चारदा युद्ध झाले.
* [[उर्दू]] भाषिकांच्या मोठ्या स्थलांतरामुळे जन्माला आलेलीआलेले [[मुहाजिर आंदोलन]]
* [[जम्मु व काश्मीर]]मधील फुटिरयावाद व पाकिस्तान प्रक्षोभित उग्रवाद
* ईशान्य भारतामधील फुटिर चळवळी
* [[उर्दू]] भाषिकांच्या मोठ्या स्थलांतरामुळे जन्माला आलेली [[मुहाजिर आंदोलन]]
 
== हे सुद्धा पहा ==
Line ३९ ⟶ ३४:
 
== बाह्य दुवे ==
* [http://www.frontlineonnet.com/fl1826/18260810.htm 'फ्रंट्‌लैन्फ्रंटलाईन' पत्रिकॆमधील लेखन]
*{{वेबॅक आर्किव्हआर्काईव्ह |url=http://www.frontlineonnet.com/fl1826/18260810.htm |date=20050306022235}}
* [http://www.storyofpakistan.com पाकिस्तानची जन्मकथा]